मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप, नियमित व्यायाम, ध्यानधारणा अन् संवाद हवा..

समुपदेशनसाठी 14416 टेलि-मानस टोल फ्री क्रमांक 24 X 7 रत्नागिरी, दि. 28 (जिमाका) : मानसिक तसेच…

मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती..

मुंबई: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत.…

संगमेश्वर तालुक्यातील विकास कामांचा बट्ट्याबोळजल जीवन मिशन योजनेचे ऑडिट होणे आवश्यक…

तालुक्यातील अनागोंदी कारभारा विरोधात सन्मा.श्री नारायणजी राणे साहेब खासदार महोदय तसेच सन्मा. निलेशजी राणे साहेब माजी…

चिपळूणमध्ये वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्वस्त; चिपळूण पोलिसांची आणखी एक धडक कारवाई…

चिपळूण : शहरातील मार्कडी भागात शालोम हॉटेलच्या मागील गल्लीत असलेल्या एका अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावर असणारा वेश्या…

कातभट्टीमुळे दुषित झालेल्या तुमच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत मी तुमच्या पाठीशी…. सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना निलेश राणे यांनी दिली ग्वाही….कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्याची केली पाहणी..

*चिपळूण-* कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. तुम्ही आतापर्यंत काय कारवाई…

गाजर देणारा नव्हे तर विकासाचा गजर करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

राज्य सरकारने आज (28 जून) विधिमंडळात सादर केलेला अर्थसंकल्प हा अंतिम आहे असं विरोधक म्हणत असतील…

राजकीय पक्षांनी मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक – उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड…

रत्नागिरी, दि. २६ (जिमाका) : राजकीय पक्षांनी बुथ लेवल एजन्ट अर्थात मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक…

मठाधीश भाईनाथजी महाराज यांच्याकडून धामणी नं. १ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप…

संगमेश्वर- संगमेश्वर नजीकच्या धामणी येथील जि. प. आदर्श केंद्रशाळा नं. १ या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसा…

इंडिया टुडेच्या सर्वेक्षण क्रमवारीत सलग सातव्यांदा आंबवमधील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश…

देवरूख- इंडिया टुडे या प्रख्यात राष्ट्रीय मासिकातर्फे दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतातील शासकीय तसेच खाजगी अभियांत्रिकी…

विधानभवनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट; एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल; राजकीय चर्चांना उधाण…

मुंबई- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरू…

You cannot copy content of this page