चिपळूण बस डेपोला पाच नव्या एसटी बसची भेट; आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश!..

आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत बस लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न *चिपळूण, दि. २४ ऑगस्ट* :…

महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचा अधिकाऱ्यांना उदासिनता झटकण्याचा निर्वाणीचा इशारा; तब्बल ६ तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत विविध योजनांचा आढावा…

*रत्नागिरी – “शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत गतिने पोहोचलाच पाहिजे. कामातील ढिलाई आणि उदासीनता अधिकाऱ्यांनी झटकावी.…

३० कोटींचे क्रीडा संकुल; अवकाळीग्रस्त आंबा, काजू बागायतदार,५६ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ९८ कोटी ४४ लाख रुपये थेट जमाजागतिक स्तरावर रत्नागिरीला उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन कार्यरत,८० व्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडला जिल्ह्याच्या विकासाचा आलेख…

रत्नागिरी- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या…

‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’: रत्नागिरीच्या रस्त्यांवर अवतरला देशभक्तीचा महासागर..

सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य ‘सैनिक उद्यान’ आणि ‘सैनिक भवन’ उभारणार: पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा.. *रत्नागिरी,…

लँड टायटलिंग कायदा अंमलात आणून प्रत्येक शेतकऱ्याला प्रॉपर्टी कार्ड देणार,सिंधुदुर्गातील जमिनींचे सर्व प्रश्न दोन वर्षांत मार्गी लावणार चंद्रशेखर बावनकुळे यांची सिंधुदुर्ग मध्ये मध्ये घोषणा…

कणकवली प्रतिनिधी- कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमतेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यात…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन,जुनी प्रकरणे वेळेत निकाली न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई- जिल्हाधिकारी मनुज जिंदल..

रत्नागिरी, दि. ३ ऑगस्ट : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या या स्थानिकस्तरावरच सुटायला हव्यात. त्यासाठी अन्य विभागांची…

महसुली प्रकरणांतील चुका तातडीने दुरुस्त करा, अन्यथा कारवाई..

भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी आणि लोकाभिमुख कारभार करा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा.. *रत्नागिरी :* जिल्ह्यातील…

रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी पदासाठी उत्सुकता शिगेला..

प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते सेवानिवृत्त; आता प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी कोणाची वर्णी? अनेक नावांची चर्चा… रत्नागिरी दि. १…

गोपाळगड भूसंपादनाला अधिकृत सुरुवात; खाजगी मालकीचा वाद अखेर संपणार!**इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण; संवर्धनाच्या कामांना मिळणार गती..

*रत्नागिरी :* रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित स्मारक असलेल्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यावरील…

ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’- पालकमंत्री डॉ. उदय सामंत..आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिकेचे प्रकाशन; विविध शासकीय योजनांच्या लाभांचे थेट वाटप..

​ रत्नागिरी- ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दाखले आणि त्यांच्या इतर कामांसाठी वारंवार शहरात येण्याचा मनस्ताप टाळण्यासाठी…

You cannot copy content of this page