*कर्जत: सुमित क्षिरसागर –* कर्जत तालुक्यातील कर्जत मुरबाड या रस्त्या वर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे मोठी…
Author: जनशक्तीचा दबाव
मुख्य संपादक
ओम साईराज भजन मंडळाचा भव्य वर्धापनदिन आणि भजन स्पर्धा उत्साहात संपन्न…
प्रतिनिधी – विनोद चव्हाण-ओम साईराज भजन मंडळाचा १५ वा वर्धापनदिन आणि भजन स्पर्धा भक्तिमय वातावरणात नालासोपारा…
पंधरा हजारची लाच घेताना नेरळ मंडळ अधिकारी लाचुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला…
*नेरळ: सुमित क्षिरसागर-* पंधरा हजाराची लाच घेताना नेरळ मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.संदीप…
राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार व जलसा सोहळा संपन्न….परचुरी गावचे उपसरपंच प्रदीप चंदरकर यांना ‘विश्व समता कलाभूषण’ पुरस्कार…
*संगमेश्वर/(दिनेश अंब्रे)-* डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच, महाराष्ट्र (भारत रजि.) तसेच विश्व समता कला मंच,…
रत्नागिरी मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी ,मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प आढावा बैठक…
मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यात मिरकवाडा मत्स्यबंदर प्रकल्प रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत…
रेल्वेने लाखो भाविक प्रयागराज मध्ये – गिरीश करंदीकर,मुख्यजनसंपर्क अधिकारी,कोकण रेल्वे….
प्रयागराज प्रतिनिधी प्रयागराज रेल्वे स्थानकात भाविकांचे आगमन आणि निर्गमन अत्यंत शांततेत सुरू असल्याचे रेल्वे ने म्हटले…
मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लाॅक , कोकणातील गाड्या रखडणार!…
मुंबई : मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लाॅक घेतला असून त्यामुळे कोकणातील रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर…
हर्षाली भगत आणि वल्लरी बेंद्रे यांचे जिल्ह्यात होतंय कौतुक भाजपा जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर यांनी घेतली भेट….
*नेरळ: सुमित क्षिरसागर –* हर्षाली भगत आणि वल्लरी बेंद्रे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात चमकगिरी कामगीरी करीत आपल्या…
हातीव येथे बिबट्या मृतावस्थेत आढळला; संगमेश्वर तालुक्यात उडाली खळबळ….
देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथे बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज रविवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास…
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नाक घासून राहुल सोलापूरकरांनी माफी मागावी’; मंत्री शंभूराज देसाई यांची भूमिका…
पुणे l 08 फेब्रुवारी-‘छत्रपती शिवाजी महाराज हे लाच देऊन आग्र्याहून सुटले, त्यांनी औरंगजेबाच्या वजीराला, त्यांच्या पत्नीला…