कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने भाजप युवा मोर्चाच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान…

रत्नागिरी- कारगिल विजय दिवसाच्या रौप्य महोत्सवी स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्ष युवा मोर्चातर्फे भूतपूर्व सैनिकांचा सन्मान…

वरळी स्पामधील हत्या प्रकरण: मृत वाघमारेनं मांड्यांवर 22 शत्रूंची नावं टॅटूत कोरली, पोलिसही चक्रावले…

*मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या सॉफ्ट टच नावाच्या स्पामध्ये मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास गुरुसिद्धप्पा…

स्वामी महाराजांच्या शुभहस्ते शिवळे येथील पांडुरंग कृपा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चा शुभारंभ…

ठाणे मुरबाड प्रतिनिधीलक्ष्मण पवार संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर औचित्य साधून आज मुरबाड तालुक्याती शिवळे येथील विद्यार्थ्यांच्या…

मुसळधार पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा:10 टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द होणार; विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर तलाव तुडुंब…

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता जवळपास मिटलीच आहे. कारण, गेल्या…

10 वी, 12 वीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले:राज्यभरात पावसाचा कहर असल्याने शासनाचा निर्णय; ‘या’ दिवशी होईल परीक्षा…

मुंबई- राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. पुणे, मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत झालेले असून अनेक भागातील…

कांदा उत्पादकांना मोठा दिलासा:नाशिक, संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबँक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय…

मुंबई- कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत असून राज्यात…

मुंबईत मुसळधार पावसाचे थैमान:जागोजागी पाणी तुंबले, चाकरमान्यांची तारांबळ; पालिका प्रशासन फेल…

मुंबई- मुंबई तसेच उपनगरांत कालपासूनच संततधार आहे. आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून आज दिवसभर मुंबईत…

संगमेश्वर रेल्वे स्थानकात लवकरच ९ पैकी ३ गाड्यांना थांबा मिळण्याची शक्यता, कोकण रेल्वेचा सकारात्मक प्रतिसाद – आमदार शेखर निकम यांचा पुढाकार…

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासन सदैव तत्पर असून रेल्वे गाड्यांना दिले जाणारे थांबे…

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! UPSC करणार परीक्षा पद्धतीत बदल; भुरट्या परिक्षार्थींवर एआयच्या मदतीनं ठेवणार लक्ष….

दरवर्षी UPSC CSE म्हणजेच नागरी सेवा परीक्षेसह १४ परीक्षा आयोजित करत असते. याशिवाय, उच्च सरकारी पदांसाठी…

PMGDISHA अंतर्गत ग्रामीण भागात किती वाढली डिजिटल साक्षरता?, आकडेवारी भुवया उंचावणारी…

ग्रामीण भारतातील साठ दशलक्ष नागरिकांना दोन वर्षांत मूलभूत डिजिटल साक्षरता प्रशिक्षण देण्यासाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये पंतप्रधान…

You cannot copy content of this page