आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार-परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक                                                   ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार…

               पंढरपूर, दि १२ :-*आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या  दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत…

महाभारत: कर्णाची शिकवण:यश फसवणूक किंवा चुकीच्या मार्गाने मिळाले, तर ते दीर्घकाळ सन्मान मिळवून देऊ शकत नाही..

भक्ती- महाभारतात अश्वसेन नावाच्या एका नागाची कथा आहे. खांडव वनात एकदा भयंकर अग्नितांडव झाले होते. या…

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी!:’लालबागच्या राजा’चे पाऊलपूजन संपन्न; आजपासून मूर्ती साकारण्याच्या कामाला सुरुवात…

मुंबई- राज्यात अद्याप वरुणराजाचे दमदार आगमन झाले नसले आणि सर्वसामान्य नागरिक पावसाची वाट पाहत असले, तरी…

संगमेश्वर येथिल प्रसिद्ध ग्रामदैवत श्री. निनावी देवी मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात साजरा होणार…

संगमेश्वर/दिनेश अंब्रे-संगमेश्वर मधील नावडी (भंडारवाडा ) येथे असलेले ग्रामदैवत श्री. निनावी देवी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन…

ग्रामदैवत श्री निनावी देवी मंदिर वर्धापन दिन १९ एप्रिल रोजी उत्साहात साजरा होणार!…

संगमेश्वर/दि ३० मार्च- संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री निनावी देवी मंदिराचा वर्धापन दिन रविवार,…

डोंबिवलीत सांस्कृतिक वैभवाचा डौल:नेहरू मैदानात उभारली 150 फुटी महाकाय गुढी! स्वागतयात्रेने वेधले साऱ्यांचे लक्ष….

डोंबिवली- डोंबिवली शहरात गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागतयात्रेचा उत्साह यंदा ओसंडून वाहत होता. यंदा या सांस्कृतिक…

संगमेश्वरमध्ये धुलीवंदन उत्साहात; नावडी आणि रामपेठ येथून निघाले धुळवडीचे फेरे!..

*संगमेश्वर /वार्ताहर –* संगमेश्वरमध्ये आज दि. ४ मार्च २०२६ रोजी धुलीवंदन सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक…

गृहमंत्री अमित शहा यांनी हरिद्वारमध्ये गायत्री परिवार शताब्दी समारंभात म्हटले – ‘देवभूमी ही ऋषीमुनींच्या तपश्चर्येची भूमी आहे’…

ठळक मुद्दे- गृहमंत्री अमित शहा यांनी पतंजली रुग्णालयाचे उद्घाटन केले… शाह यांनी गायत्री परिवाराच्या शताब्दी समारंभात…

शांतीकुंज शताब्दी सोहळ्याचे भव्य उद्घाटन, सीएम धामी आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचेही आगमन…

हरिद्वार : गायत्री तीर्थ शांतीकुंज येथे प्रज्वलित केलेल्या शाश्वत ज्योतीचे आणि माता भगवती देवी शर्मा यांच्या…

आयुष्यात चांगले दिवस येण्याच्या आधी मिळतात हे संकेत, पाहा नीम करोली बाबा यांनी काय म्हटलंय?..

प्रत्येकाला वाटत असतं आपलं आयुष्य आनंदात सुखसमाधानात जावं, आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टींची कमी भासू नये, मात्र…

You cannot copy content of this page