कोलकातामध्ये मोदी म्हणाले-70 व्या वर्षी 50 वर्षांसारखे दिसा:योग यात उपयुक्त, तो सर्वांना जोडतो; पंतप्रधानांनी 35 हजार लोकांसोबत योगा केला..

कोलकाता- 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘योगामुळे 70 व्या वर्षीही 50 वर्षांसारखे दिसा आणि…

पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रात धुवाधार पाऊस; मान्सूनबाबत गुड न्यूज; पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज…

राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे, परंतु अजूनही चांगला पाऊस पडलेला नाहीये. सर्वाचं लक्ष आता मान्सूनकडे लागलं…

एकच शिवसेना आहे आणि ती एकनाथ शिंदेंचीच; अमित शाहांचा ठाकरे-काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल…

कोल्हापुरातील महायुती मेळाव्यात अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत ठाकरे, काँग्रेस…

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न….

चिपळूण- मांडकी-पालवण,२० जून २०२६- कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित, गोविंदरावजी निकम कृषी…

संगमेश्वर मधील माखजन ऑनलाइन फसवणूक, संगमेश्वर तालुक्यातील ऑनलाइन फसवणुकीची तिसरी घटना, रत्नागिरी मध्ये ऑनलाइन फसवलं चे सायबर क्राईम पोलिसांना आव्हान…

​संगमेश्वर प्रतिनिधी- संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. सध्या ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या चोरांची…

बॉक्साईट जनसुनावणीवर गुप्ततेचे सावट..पत्रकारांना डावलून काय लपवले?; उच्चस्तरीय चौकशीची जोरदार मागणी…

श्रीवर्धन | प्रतिनिधी – श्रीवर्धन तालुक्यातील मेघरे येथे प्रस्तावित बॉक्साईट खाण प्रकल्पाच्या जनसुनावणीवर आता गंभीर संशयाचे…

रत्नागिरी शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटणार!,पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पानवल धरणाच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण…

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, रत्नागिरी नगर परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या…

खेरशेत येथे अज्ञात कंटेनरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू…

*चिपळूण:-* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेरशेत येथे मंगळवारी मध्यरात्री एका भीषण रस्ते अपघातात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी…

राजापुरातील ऐतिहासिक वखार परिसरातील प्राचीन विहीरीचे अनाकलनीय गूढ…

राजापूर:- येथील ऐतिहासिक इंग्रज वखार परिसरातील प्राचीन विहीर सध्या इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या चर्चेचा विषय ठरली…

“मोठे मोठे गार केले..” ना. उदय सामंतांच्या सूचक स्टेटसने राजकारणात खळबळ…

रत्नागिरी:- राजकीय भूकंप आणि अनपेक्षित घडामोडींसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा वादळ येण्याची चिन्हं…

You cannot copy content of this page