राज्यात अनेक भागांत जोरधार; नदी, नाले, धरणे ओव्हर फ्लो; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा…

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसाची धुव्वाधार बॅटिंग केली असून यात अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून…

*रत्नागिरीत मराठी भाषा संग्रहालय उभारले जाणार,साने गुरुजींच्या पालगडमध्ये पुस्तकांचे गाव; पुस्तक महोत्सवदेखील रत्नागिरीत मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा साहित्यिकांसोबतच्या संवाद बैठकीत निर्णय*

*रत्नागिरी-* 25 कोटी रुपये खर्चून 1 एकर जागेत मराठी भाषा संग्रहालय उभे करण्याचा निर्णय मराठी भाषा…

सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न…

सिंधुदूर्ग प्रतिनिधी:- सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस…

नाधवडे-वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासकाम तातडीने सुरू करावे; यात एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्या..– उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत..

नाधवडे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता– पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गचे…

राज्यात पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्ग बंद, मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; नद्या धोक्याच्या पातळीवर…

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग, खोपोली-पेण मार्ग आणि मुंबई-पुणे मिसिंग लिंक परिसरात गंभीर परिस्थिती…

जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली…

*रत्नागिरी:-* जिल्हाभरात पावसाची संततधार कायम आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाच्या सरींवर सरी कोसळत होत्या. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा…

कोकणसह मुंबई, ठाण्याला ‘रेड अलर्ट’:4 ते 6 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा इशारा; पालघर आणि कल्याण-डोंबिवलीत शाळांना सुट्टी…

*मुंबई-* राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनने दमदार बॅटिंग सुरू ठेवली असून मुंबईसह उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून…

कल्याण, डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना शनिवारी जोरदार पावसामुळे सुट्टी…

कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी भारत बोरनारे यांनी या सुट्टीसंदर्भात शुक्रवारी संध्याकाळी एक पत्रक प्रसिध्द…

राज्यात मान्सूनचे दमदार पुनरागमन:6 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’, तर मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’! पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता…

मुंबई- राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती, मात्र जूनच्या अखेरीस पावसाने दमदार…

रत्नागिरीत ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेचा शुभारंभ; जिल्ह्यात ४ लाख कलमांचे मोफत वाटप होणार…

*रत्नागिरी:* शासन नेहमीच लोककल्याणकारी योजना राबवून जनतेसाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करत असते, या योजनांचा फायदा आपले…

You cannot copy content of this page