भारतीय जनता पार्टी कोकणचे नेते रविंद्र चव्हाणच कोकणातले किंगमेकर! कोकणातून शिवसेनेचा केला सुपडा साप…

मुंबई- महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने महायुतीला धोबी पछाड दिल्याचे दिसत असताना कोकण पट्ट्यात मात्र महायुतीला…

चिपळूण रेल्वे स्थानकाचा होतो आहे कायापालट! मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घातले लक्ष….

चिपळूण येथील रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट होत आहे. येथील सुशोभीकरणाने वेग घेतला असून, येत्या काही महिन्यांत…

ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला राणेंनी लावला सुरुंग…तब्बल ४० वर्षानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात कमळ फुलले…

रत्नागिरी : राज्यातील हाय व्होल्टेज निवडणुकींपैकी एक असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे…

संगमेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी स्वप्नील जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

देवरूख- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी स्वप्नील केशव जाधव (वय-३५, रा. मिऱ्या, रत्नागिरी) यांचे…

पाण्याचा स्त्रोत,पाणीपुरवठा आणि योजनेचा दर्जा या आधारे पाणीटंचाईच्या कालावधीतच जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांची चौकशी करा – सुहास खंडागळे…

योजना होऊनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तर ठेकेदारांची बिले थांबवा, गाव विकास समितीची रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

गणपतीपुळे समुद्रात सोलापूरातील चार तरूण बुडाले; एकाचा मृत्यू; तिघांना वाचवण्यात यश…

रत्नागिरी- रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे सोलापूरातून पर्यटनासाठी आलेले चार तरुण समुद्रात बुडाले. या दुर्घटनेत एकाला आपला जीव…

मान्सून मंगळवारी कोकणात दाखल होणार…

मुंबई- मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झाला. ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहचल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांना…

रत्नागिरी जिल्ह्यात मच्छीमार नौका मालकांनी केली १३५७६.१७ किलो लिटर एवढी डिझेलची उचल…

रत्नागिरी प्रतिनिधी:- रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाकरीता सगळ्यात महत्त्वाचे इंधन लागते ते म्हणजे डिझेल. जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांकडून…

93 पर्यटनस्थळं जोडणारा कोकणातील सागरी किनारा मार्ग, समुद्राची गाज ऐकत प्रवास करता येणार!…

मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाबरोबरच आता…

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक रत्नागिरी लोकसभेसाठी प्रत्येकी 14 टेबलवर फेरीनिहाय होणार मतमोजणी..

रत्नागिरी, राजापूर प्रत्येकी 25, चिपळूण, कणकवली 24, सावंतवाडी 22 तर कुडाळ 20 फेऱ्या रत्नागिरी, दि. 29…

You cannot copy content of this page