अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश, पक्षप्रवेश करताच म्हणाला, ‘मी 14 वर्षांच्या वनवासानंतर..’

बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील शिवसेनेच्या…

‘मी जमीनदेखील द्यायला तयार’, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य..

“माझा प्रत्येक क्षण मी जिल्ह्याच्या विकासासाठी द्यावा अशी माझी इच्छा आहे. तर जिल्ह्यातील 10 हजार युवकांना…

कल्याणमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवी यांच्या शिवशाही-ठोकशाही चित्ररथाला पोलिसांची हरकत…

वाहनावर सज्ज केलेला शिवशाही-ठोकशाहीचा देखावा पहिले काढून टाका, मगच चित्ररथ शहरात फिरवा, असे आर्जव सकाळपासून पोलिसांनी…

मोठी बातमी! महायुतीचा तिढा सुटला? रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या पारड्यात, नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात…

अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजपलाच …. आज किंवा उद्या होणार नारायण राणे यांच्या नावाची घोषणा.. रत्नागिरी…

सीबीआयने प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्धचा खटला बंद केला एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर 8 महिन्यांनंतर, सीबीआयने प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्धचा खटला बंद केला..

विलीनीकरणादरम्यान केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून पटेल हे या प्रकरणातील प्रमुख संशयितांपैकी एक होते आणि…

विजय शिवतारे बॅकफूटवर? रात्रीच्या बैठकीत काय घडलं?; तीन बडे नेते आणि…

राजकारणात काहीही घडू शकतं. काही काळापूर्वी एकमेकांच्या गळ्यात गळा घालणारे कट्टर शत्रू होतात, तर एकमेकांचे तोंड…

पारंपारिक भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच कायम ठेवावा-मुरबाड तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार…

ठाणे मुरबाड /प्रतिनिधी/ लक्ष्मण पवार – बुधवार, दिनांक २७ मार्च २०२४ रोजी मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने…

अमरावतीत नवनीत राणा यांच्या हाती कमळ: भाजपाने अधिकृत उमेदवार म्हणून केले जाहीर…

देशभरात येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana)…

पक्षांतर्गत नेत्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली? शिंदे गटाला अपेक्षित जागा नाहीच?…

लोकसभा निवडणूक जागावाटपामुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत…

उमेश बिरारी यांचे प्रतिपादन महाराष्ट्र सरकारराजकीय मतदानाचा अधिकार बजावणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य : उमेश बिरारी यांचे प्रतिपादन…

ठाणे – लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार बजावणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे मतदानाचा दिवस हा…

You cannot copy content of this page