कोकणातील वाया जाणारे पाणी बोगद्याद्वारे दुष्काळप्रवण भागात वळवणार; ३० ते ४० हजार कोटींच्या महत्त्वाकांक्षी योजनेची चर्चा..

कोल्हापूर : कोकण किनारपट्टीवरून समुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ते बोगद्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळी भागाकडे…

रत्नागिरीत २७ रोजी राधिका भिडे लाईव्ह शो….

रत्नागिरी- आय पॉप स्टार गायिका राधिका भिडे हिने वाढदिवसानिमित्त राधिका भिडे लाईव्ह हा संगीतमय कार्यक्रम येत्या…

वेरळ घाटात दरड कोसळून मुंबई-गोवा महामार्ग ठप्‍प , तासाभराच्या खोळंब्यानंतर वाहतूक कोंडी सुटली…

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटात चौपदरीकरणासाठी तोडलेल्या डोंगराची दरड पावसामुळे महामार्गावर काेसळल्याने घाटात महामार्गाची एक…

आंबा बागायतदारांचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे…

रत्नागिरी: कोकणच्या मातीतील शेतकऱयांया भावनांशीआणि अस्तित्वाशी खेळण्याचा क्रूर प्रकार सरकारने आता थांबवावा, आमाया सहनशीलता अंत पाहू…

पांगरी येथे सुरुंगांमुळे घरांना तडे, बेकायदेशीर उत्खनन सुरु असल्याचा ग्रामस्थांचा आरोप…

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही वैध शासकीय परवानगीशिवाय राजरोसपणे डोंगरात शक्तिशाली भूसुरुंग लावून…

You cannot copy content of this page