मुंबई- पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात मला तिसऱ्यांदा स्थन मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे अशी…
Tag: maharashtra
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्रिमंडळाचा शपथविधी; रत्नागिरीत जल्लोष, लाडू वाटून आनंदोत्सव आणि फटाक्यांची आतषबाजी…
रत्नागिरी/९ जून: राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर…
सुनेला मंत्रिपद, सासऱ्यांचे डोळे पाणावले:भाजपवरील निष्ठेचे फळ रक्षाला मिळाले, आज मनस्वी आनंद झाला म्हणत नाथाभाऊ भावुक…
जळगाव- भाजप नेत्या रक्षा खडसे यांची नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदीवर्णी लागल्याची माहिती आहे. रक्षा खडसेंना…
मनोज जरांगे यांचा रोखठोक इशारा:म्हणाले – मराठा समाजाला त्रास देणाऱ्या नेत्यांना विधानसभेत पहिल्या खपक्यातच पाडणार…
जालना- मराठा समाजाला त्रास देणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पहिल्या खपक्यातच पाडणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज…
ऋषभने रचला पाया, बुमराहने रचला कळस; भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय…
भारत पाकिस्तान हा टी-२० विश्वचषकातील सामना फारच अटीतटीचा झाला. पण अखेरीस भारताने विजय मिळवला. भारताचा पाकिस्तानवर…
केंद्रीय मंत्रिमंडळातून नारायण राणे, भागवत कराडांना डच्चू:आतापर्यंत पीएमओमधून फोन नाही; नरेंद्र मोदींच्या घरी बैठक सुरू…
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारचा आज शपथविधी होत आहे. महाराष्ट्रातील 5 नेत्यांना पीएमओमधून मंत्रिपदासाठी…
‘राष्ट्रवादी’ला मंत्रिपद नाही:अजित पवार नाराज, रुसवा काढण्यासाठी फडणवीसांची तटकरेंच्या घरी खलबतं…
मुंबई- एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळ ठोकूनही पदरी…
मुरलीधर मोहोळ मोदींच्या मंत्रिमंडळात:पहिल्यांदा खासदार होताच थेट केंद्रात संधी; कुस्तीपटू आता दिल्लीचा फड गाजवणार…
पुणे- पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.…
संगमेश्वर तालुक्यात वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू..वाळू माफियांना अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा..
संगमेश्वर l 09 जून- संगमेश्वर तालुक्यातील वाळू, माती उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून यात संबंधित अधिकारी…
मान्सून महाराष्ट्रात दाखल, शेतकऱ्यांनी पेरणी घाई करु नये, हवामान विभागानं दिला लाखमोलाचा सल्ला, कारण…
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी याबाबत भारतीय हवामान विभागानं महत्त्वाचा सल्ला दिला…