मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम….बँकांनी कर्ज प्रकरणांची उद्दिष्टे पूर्ण करावीत…प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवावी – पालकमंत्री उदय सामंत…

*रत्नागिरी, दि. 14 (जिमाका) : प्रत्येक बँकांच्या शाखा व्यवस्थापकांनी आपल्या नोकरी, व्यवसायासाठीचा भूतकाळातील संघर्ष लक्षात ठेवून,…

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोल माफी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश…

मुंबई- गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूश खबर दिली आहे. गणपतीसाठी मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात…

आरवली – तळेकांटे कॉन्ट्रॅक्टर जे एम म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनी यांच्यावर कारवाई नाहीच दिलेल्या पत्राला योग्य कारवाई नसल्याने गणेश पवार 15 ऑगस्ट च्या उपोषणावर ठाम…

*रत्नागिरी/ प्रतिनिधी-* मुंबई गोवा हायवे अरवली ते तळेकांटे दरम्यान काम सब कॉन्ट्रॅक्टर जे एम. म्हात्रे. कन्ट्रक्शन…

सोमय्या पिता-पुत्राने ‘विक्रांत’च्या नावावर गोळा केलेल्या पैशांचे काय झाले ?..न्यायालयाचा EOW ला सवाल…

*मुंबई:- हिंदुस्थानी नौदलाची भंगारात काढलेली युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधीचा निधी गोळा करून त्या पैशांचा…

महाराष्ट्रातील अहिल्याभवन संपूर्ण देशात आदर्श ठरेल – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा…

*मुंबई, १२ ऑगस्ट:* कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे…

रत्नागिरीमध्ये उद्योगनिर्मिती झाली तरच सर्वसामान्य रत्नागिरीकर स्थिरावेल. – माजी आमदार बाळ माने यांचे प्रतिपादन…

“देशाचे पंतप्रधान भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रीलियन डॉलर्स करून तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी विविध स्तरांवर अहोरात्र प्रयत्न करत…

दिवंगत खासदार बापूसाहेबांचा चालवू वारसा; प्रथम पुण्यतिथीनिमित्त बाळ माने यांनी भावांजली !!!…

रत्नागिरी : रत्नागिरीचे माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर यांचे आज तिथीनुसार प्रथम पुण्यस्मरण. यानिमित्त बापूसाहेबांना वंदन…

भूमीअभिलेख संगमेश्वरच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा प्रथितयश पत्रकारालाच फटका… पत्रकार 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार…

कार्यालयात उपलब्ध नसलेले खोटे नकाशे व उपधीक्षक यांना कोणते अधिकार नसताना खोट्या नकाशाच्या आधारे हायवेच्या नकाशात…

देवेंद्र फडणवीस होणार श्रेय-अपश्रेयाचे धनी; भाजपाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सर्वाधिकार फडणवीसांकडे…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून रणनीती…

५२ हजार कोटींची गुंतवणूक घडवेल आर्थिक क्रांती -उद्योग मंत्री उदय सामंत…

*छत्रपती संभाजीनगर*:  औद्योगिक गुंतवणुकीसाठी अथर एनर्जी, जेएसडब्ल्यू, टोयाटो किर्लोस्कर, लुब्रिझॉल या उद्योग समूहांनी छत्रपती संभाजीनगर येथील…

You cannot copy content of this page