रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक..

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक…

चिपळूणच्या परशुराम घाटात चार वाहनांचा भीषण अपघात; काहीजण जखमी…

चिपळूण- मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूणच्या परशुराम घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आज…

दिव्यांग, वयोवृद्धांचे आजपासून गृह मतदान:34 हजारांपैकी केवळ ३ हजार मतदारांनीच केला आहे सुविधेसाठी अर्ज…

अकोला- विधानसभेसाठी निवडणूक आयोगाने दिव्यांग व ८५ वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध…

महायुतीचा मुख्यमंत्री कोण? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले संकेत; म्हणाले, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणायचं आहे.

सांगली- राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले…

प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली चिपळूणमध्ये जाहीर सभा; प्रशांत यादव यांना दिली ताकद ; महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला…

प्रशांत यादव 24 तास तुमच्यासाठी काम करतील- जयंत पाटील ; जयंत पाटील यांनी मला निवडणूक लढविण्यासाठी…

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ खासगी बसचा भीषण अपघात; ८ जणांची प्रकृती गंभीर?…

*खोपोली-* मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात घडला आहे. कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्याची माहिती मिळात…

पक्ष फोडणारे आणि पक्ष घेऊन जाणाऱ्यांना घरी बसवा:तो पर्यंत विकास होणार नाही; राज ठाकरे यांचे कोकणातील मतदारांना आवाहन…

गुहागर- सध्या राज्यातील राज्यकर्ते आणि राजकारणी कसेही वागत आहेत. मतदार देखील त्यांच्याकडे शांतपणे बघत असल्याचे महाराष्ट्र…

शिवसेनेतून बाहेर पडल्यावर 38 आमदार आले होते:पण मला पक्ष फोडून काहीही करायचे नव्हते – राज ठाकरे..

मुंबई- मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्याकडे 38 आमदार आणि 8 खासदार आले होते. आपण काँग्रेसमध्ये…

ईडीपासून सुटका म्हणजे पुनर्जन्म, भुजबळांवरुन स्फोटक दावा; पुस्तकावर कारवाईचा इशारा…

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयती संधी मिळालीये. राजदीप…

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीत मतभेद नाही ; भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांची ग्वाही..

रत्नागिरी /प्रतिनिधी – रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीत आता कुठेही मतभेद नाहीत जिल्हातील सर्व पदाधिकारी…

You cannot copy content of this page