पुण्यात हेलिकाँप्टर कोसळले; दोन पायलट व एका इंजिनिअरचा मृत्यू; याच हेलिकाँप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास..

*पुणे-* हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे…

मराठमोळ्या नावाचा बिहारी बाबू वैभव सूर्यवंशी आहे कोण? अंडर १९ मध्ये त्यानं काय पराक्रम केला?…

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या १९ वर्षांखालील (अनौपचारिक) कसोटी सामन्यात…

कधी काळी फक्त ५३ पैसे भाव असलेल्या या शेअरनं अवघ्या १० हजार रुपयांचे ३ कोटी केले! कसा झाला हा चमत्कार?..

शिस्त आणि संयम हा शेअर बाजारातील यशाचा मूलमंत्र आहे असं अनेक दिग्गज सांगतात. त्यांचे हे अनुभवाचे…

इराणची युद्धात उडी; इस्त्रायलवर डागली १५० क्षेपणास्त्रे, देशभर घुमत आहेत सायरनचे आवाज…

गेल्या सुमारे एक वर्षापासून सुरू असलेल्या हमास-इस्रायल संघर्षात आज इराणने उडी घेतली आहे. इस्रायलने वर्षभरापासून सुरू…

सर्वपित्री अमावस्येला काय करावे आणि काय करू नये, हे नियम लक्षात ठेवा..

सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केल्याने पितरांना समाधान आणि शांती मिळते. पितृपक्ष श्राद्ध पूजेचे काही नियम…

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी! आता ऑक्टोबर हीट देणार त्रास…

राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला असून पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची…

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन…, स्वच्छतेमध्ये सातत्य असायला हवे, त्याची शिस्त हवी – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

सूर्यग्रहण 2024: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज होणार, त्याचा सुतक काळ भारतात वैध असेल का?…

सूर्यग्रहण 2024: आज पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण कन्या…

आज पीकेच्या पार्टीचा शुभारंभ… प्रमुख चेहरे, अजेंडा, आव्हान काय आहेत? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या…

पुढील वर्षी बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि आज प्रशांत किशोर आपल्या पक्षाची सुरूवात करत आहेत. बिहारच्या राजकारणात…

खेडमधील समुदाय संसाधन व्यक्तींना स्मार्ट मोबाईल वितरण… महिलांचा सन्मान, आदर हेच आमचे प्राधान्य – पालकमंत्री उदय सामंत..

*रत्नागिरी : महिलांचा सन्मान, महिलांचा आदर हेच आमचे प्राधान्य आहे. त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांची उन्नती करण्यासाठी…

You cannot copy content of this page