जैतापूर आरोग्य केंद्राचे भूमिपूजन,सायंकाळी ४ ते ६ वेळेत ओपीडी सुरु ठेवा -पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : महिला त्यांच्या दैंनदिन कामकाजात  सकाळच्या वेळी व्यस्त असतात. त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्यादृष्टिने संध्याकाळी ४ ते…

153  कोटी रुपयांच्या साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन, बंदरांमुळे मच्छीमारांना ताकद – पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : 153 कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले, हे माझे…

संगमेश्वर रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न…

संगमेश्वर – संगमेश्वर रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. कोकणातील बारा रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरणाचे…

कशेडी टॅप पोलीस हद्दीत आठ महिन्यात तब्बल  २६ अपघात.. १४ जणांनी जीव गमावला ; तीस जण जखमी…नियम तोडणाऱ्या ८७७४ वाहनाधारकावर दंडात्मक कारवाई पोटी १कोटी ३३ हजारांचा दंड…

       राज्यातील विविध महामार्ग – मार्गासह इतर रस्त्यांवर अपघातांचे सत्र सातत्याने सुरू असून जनजागृती…

नवरात्र-विशेष लेख .. सातवा दिवस..”वडिलांच्या इच्छेमुळे  चौथीपासूनच अभ्यास व शिक्षणात घेतले कष्ट” – तहसीलदार अमृता साबळे!

नवरात्र उत्सवातील दुर्गादेवी स्त्री शक्तीच्या प्रेरणादायी, नेतृत्वान, कर्तृत्ववान, गुणांकडे झेप घेणाऱ्या महिला! वडिलांच्या इच्छेमुळे  चौथीपासूनच अभ्यास…

‘या’ २ गोष्टी करतात माणसाला माणसापासून दूर! भगवान कृष्णाने गीतेत दिलाय महत्त्वाचा संदेश…

माणूस माणसापासून लांब का जातो, याची दोन मुख्य कारणं भगवान श्रीकृष्णाने गीतेत उलगडून सांगितली आहेत. श्रीमद…

नवरात्रीच्या ७व्या दिवशी करा सरस्वती देवीचे आवाहन, जाणून घ्या पूजन आणि इतर मान्यता…

यावेळी नवरात्र ९ दिवसांची असली तरी तृतीया तिथीमध्ये वृद्धी झाली आहे. तृतीया तिथी दोन दिवस होती,…

भारतविरोधी आंतरराष्ट्रीय षड्यंत्रात काँग्रेस सामील; वाचा, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे..

भारतीय समाजाला कमकुवत करून तसेच भारतात अराजकता पसरवून काँग्रेस देशाला कमकुवत करू इच्छित आहे, असा आरोप…

दहशतवाद्यांकडून काका व वडिलांची हत्या, मुस्लीम बहुल भागात मुलीने फडकवला भाजपचा झेंडा…

शगुनने काही काळापूर्वीपर्यंत निवडणूक लढवण्याचा निर्णयही घेतला नव्हता, ती जम्मू-काश्मीर लोकसेवा आयोगाची तयारी करत होती. मात्र…

जम्मू-काश्मीरमध्ये BJP का झाली पराभूत? नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसच्या विजयाची ५ कारणे-

जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न भंगताना दिसत आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजपला पराभव कशामुळे झाला…

You cannot copy content of this page