मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; रेड अलर्ट जारी; गरज असेल तरच घराबाहेर पडा; हवामान विभागाचे आवाहन…

मुंबई- मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने…

कोकणासह विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता; रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी…

मुंबई- राज्यातील कोकणासह संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आद कोकणातील रत्नागिरी…

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, विठू नामाच्या गजरात आळंदी दुमदुमली, मुख्यमंत्र्यांनी घेतलं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन…

विठू नामाच्या गजरात दुमदुमली आळंदी आळंदी (पुणे): कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या 193 पालखी व्या…

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता…

पुणे- राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने…

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान काही तासांवर ​​​​​​​:तरी इंद्रायणी फेसाळलेली? सत्ताधारी नेत्यांला आळंदीत फिरकू न देण्याचा इशारा..

पुणे- वारकरी, गावकरी आणि देवस्थानाकडून सातत्याने मागणी करुन देखील आळंदीतील इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांविरोधात अद्याप…

कोकण, मुंबई, पुण्यात पावसाचा जोर वाढणार; तर पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता…

पुणे- राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मॉन्सूनने बहुतांश जिल्ह्यात हजरे लावली आहे. रविवारी मुंबईत आणि पुण्यात…

कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार; सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज तर विदर्भात यलो अलर्ट जारी…

पुणे- राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस…

कोकण, पुणे, आणि साताऱ्यात आज जोरदार पावसाची शक्यता; विदर्भाला यलो अलर्ट..

पुणे- महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या मोसमी पावसाची गती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी…

मुरलीधर मोहोळ मोदींच्या मंत्रिमंडळात:पहिल्यांदा खासदार होताच थेट केंद्रात संधी; कुस्तीपटू आता दिल्लीचा फड गाजवणार…

पुणे- पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.…

मान्सून महाराष्ट्रात दाखल, शेतकऱ्यांनी पेरणी घाई करु नये, हवामान विभागानं दिला लाखमोलाचा सल्ला, कारण…

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी याबाबत भारतीय हवामान विभागानं महत्त्वाचा सल्ला दिला…

You cannot copy content of this page