केंद्रीय राज्यमंत्र्यांचे भाजपा आमदारांविरोधात उघड बंड; काय आहे नेमकं प्रकरण?..

भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मोजक्या भाजपा पदाधिकाऱ्यांशी (पाटील समर्थक) संवाद साधावा म्हणून केंद्रीय…

गुहागर विधानसभा मतदार संघातील, चिपळूण तालुक्यातील कापसाळ गावात भिमराज क्रिडा मंडळ मार्फत कापसाळ बौध्दवाडी सारनाथ बुध्द विहार येथे बुध्द पौर्णिमा हा कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, समाजसेवक, तरुणांचे प्रेरणास्थान मा.श्री.संतोष जैतापकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मधे संपन्न झाला…

भिमराज क्रिडा मंडळ मार्फत कापसाळ बौध्दवाडी सारनाथ बुध्द विहार येथे बुध्द पौर्णिमा हा कार्यक्रम प्रमुख अतिथी…

डेरवणचा पियुष कारेकर याचा कोंडअसुर्डे येथे सन्मान…

संगमेश्वर : संगमेश्वर जवळील कोंड असुर्डे येथील ज्येष्ठ नागरिक श्री.प्रमोद शंकर पोवळे यांच्या निवासस्थानी बारावी सायन्स…

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक…

ठाणे रेल्वे स्थानकावर राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई, दि. २४ : भारत निवडणूक…

देवरुखमधील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते राजाराम कदम गुरुजी यांचे निधन….

देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आणि देवरुख आंबेडकरनगर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम रावजी कदम…

संकष्टी चतुर्थी कधी आहे? चंद्रोदयाची वेळ, गणेश पूजेचा शुभ मुहूर्त, सर्वकाही जाणून घ्या…

हिंदूंमध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार, भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते. मंगलमूर्ती गणेशाच्या…

कोकणवासीयांना गूड न्यूज, किनारी भागात २,७५० किमीच्या भूमिगत विद्युत वाहिन्या..

मुंबई- सध्या जरी पावसामुळे विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असला तरी येत्या काही वर्षात हा त्रास…

रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक…

मध्य रेल्वे मुख्य मार्गिका कुठे : माटुंगा – ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर कधी :…

दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा…

२५ मे/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर…

रत्नागिरीतील समुद्रकिनारे ठरतायत पर्यटकांचे आकर्षण; वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची पसंती..

रत्नागिरी- अथांग समुद्र, किनाऱ्यावरील वाळूवरील खेळ, समुद्राच्या लाटा त्या अंगावर घेत केली जाणारी माैजमजा, शिवाय वाॅटर…

You cannot copy content of this page