हल्लेखोर वाळू चोरट्यांना महिला उपजिल्हाधिकारी यांची ‘कराटे कीक….मोठ्या धाडसाने परतावून लावला वाळोरां हल्ला …

*रत्नागिरी :* येथील पांढरा समुद्रकिनारी वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज…

PM आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरे बांधली जाणार; पहिल्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय…

नवी दिल्ली- सलग तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पंतप्रधान नरेंद्र…

“हा भटकता आत्मा तुम्हाला…”, शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना सुनावले खडे बोल…

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शरद पवारांनी मोदींवर टीका केली…

“नरेंद्र मोदीनी गरीबांसाठी काम करावे; तरच त्याना शुभेच्छा”…मनोज जरांगे पाटील यांच्या “खोचक” शुभेच्छा…

मनोज जरांगे पाटील यांच्या “खोचक” शुभेच्छा… नरेंद्र मोदीनी रविवारी (ता.7 जून) रोजी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली.…

दोन विमानांचे लॅंडिंग आणि टेकऑफ एकाच धावपट्टीवरुन एकाच वेळी..

सुदैवाने दोन विमानांची धडक टळली; दोषी कर्मचा-याचे निलंबन; मुंबई विमानतळावरील घटना मुंबई विमानतळावर विमानांच्या लॅंडिंग आणि…

“मोदी शपथ घेत असतांना दुसरीकडे मात्र, जम्मूमध्ये दहशतवादी रक्तरंजित खेळ सुरू होता”…उबाठा खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल…

उबाठा खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांना शपथ घेतली. मात्र, हा…

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; देशाला मिळाले नवे कृषिमंत्री, वाचा संपूर्ण मंत्रिमंडळ आणि खाते फक्त एका क्लिकवर…

मोदी 3.0 कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीनंतर मंत्र्यांना खात्यांचं वाटप करण्यात आलं. अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी…

जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार या 5 नेत्यांमधील शर्यती, जाणून घ्या कोणाची नावे चर्चेत… कोकणचे नेते विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर…

*नवी दिल्ली-* भाजपमध्ये पक्षाध्यक्षपदासाठी धर्मेंद्र प्रधान आणि शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची चर्चा सुरू होती, मात्र…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मुंबई कोस्टल रोड बोगद्याची पाहणी…मरीन ड्राईव्ह ते हाजी अली उत्तर वाहिनी  खुली…

*मुंबई,:-*’धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा’वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर…

रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामांना सुरूवात; पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला…

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे बळीराजा शेतीच्या कामाला लागला आहे. शेतात पेरणीसह उखळणीला सुरुवात झाली…

You cannot copy content of this page