विठू नामाच्या गजरात दुमदुमली आळंदी आळंदी (पुणे): कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या 193 पालखी व्या…
Tag: latest news
कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न..
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी ठाणे, दि. २९ (जिमाका) – विधानपरिषदेच्या कोकण व…
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून रोहित शर्मा आणि विराट कोहली ची निवृत्ती…
T20 वर्ल्ड कप फायनलनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतली. सामन्यानंतर झालेल्या…
मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप, नियमित व्यायाम, ध्यानधारणा अन् संवाद हवा..
समुपदेशनसाठी 14416 टेलि-मानस टोल फ्री क्रमांक 24 X 7 रत्नागिरी, दि. 28 (जिमाका) : मानसिक तसेच…
भारताने जिंकला टि-20 विश्वचषक; शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर मिळवला रोमहर्षक विजय…
सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला झेल आणि जसप्रीत बुमराहचे षटक ठरला टर्निंग पॉईंट बार्बाडोस- हार्दिक पांड्या,…
मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती..
मुंबई: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत.…
संगमेश्वर तालुक्यातील विकास कामांचा बट्ट्याबोळजल जीवन मिशन योजनेचे ऑडिट होणे आवश्यक…
तालुक्यातील अनागोंदी कारभारा विरोधात सन्मा.श्री नारायणजी राणे साहेब खासदार महोदय तसेच सन्मा. निलेशजी राणे साहेब माजी…
चिपळूणमध्ये वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्वस्त; चिपळूण पोलिसांची आणखी एक धडक कारवाई…
चिपळूण : शहरातील मार्कडी भागात शालोम हॉटेलच्या मागील गल्लीत असलेल्या एका अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावर असणारा वेश्या…
कातभट्टीमुळे दुषित झालेल्या तुमच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत मी तुमच्या पाठीशी…. सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना निलेश राणे यांनी दिली ग्वाही….कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्याची केली पाहणी..
*चिपळूण-* कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. तुम्ही आतापर्यंत काय कारवाई…
गाजर देणारा नव्हे तर विकासाचा गजर करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
राज्य सरकारने आज (28 जून) विधिमंडळात सादर केलेला अर्थसंकल्प हा अंतिम आहे असं विरोधक म्हणत असतील…