मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवर कोळंबे येथे जे .एम .म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनीच्या डंपर ने कुरधुंडा येथील दुचाकीस्वार मुजीब सोलकर यांना उडवले , दुचाकीस्वार जागीच ठार…

मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच.. ग्रामस्थांनी कंपनीत ठेकेदाराला धरले धारेवर… संगमेश्वर:  मुंबई गोवा हायवे क्रमांक…

श्री गजानन महाराज शेगाव येथे शितलनाथ मंदिर ते श्री गजानन महाराज मंदिर पालखी मिरवणूक सोहळा धामणी यादव वाडी येथील गजानन महाराज मंदिराच्या वतीने आयोजन….

शेगाव- गजानन महाराज मंदिर धामणी यादव वाडी गेली तीन वर्ष शेगाव पालखीचे आयोजन करत आहेत .…

पैसा फंड स्कूलची शैक्षणिक सहल आनंदात संपन्न..

संगमेश्वर : दिनेश अंब्रे – पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि जूनियर कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेची…

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा…

रत्नागिरी: शहरातील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जिल्ह्यातील ८०% नौका डिझेल परताव्यास पात्र,कागदपत्रांची तपासणी पूर्ण; गस्त घालून मोहीम..

रत्नागिरी:- जिल्ह्यातील मच्छीमार नौकांची व्यापक तपासणी मोहीम नुकतीच पूर्ण झाली. जिल्ह्यातील १ हजार ४७३ यांत्रिकी मासेमारी…

रत्नागिरी मधील लांजा येथील तरुणाचा सांगलीत खून…

रत्नागिरी : सांगली शहरातील शासकीय रुग्णालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या सावंत प्लॉट परिसरात मित्राकडून चाकूने भोसकून वेटरचा…

आ. उदय सामंत यांच्याबाबत नाराजी पसरवण्याचा प्रयत्न – बाबू म्हाप, बिपिन बंदरकर यांचा राजेश सावंतांवर आरोप…

रत्नागिरी : आमदार उदय सामंत यांनी विधानसभा निवडणुकीबाबत काहींच्या विरोधात केलेल्या वक्तव्याची चांगलीच ऊर्जा मिळाली आहे.…

प्रशांत यादव यांच्या पुढाकाराने देवरुख आगारातील दत्त मंदिराचे सुशोभीकरण सुरू ,निवडणूक संपल्यावरही प्रशांत यादव यांनी कामाचा सपाटा ठेवलाय कायम…प्रशांत यादव यांच्या दिलदार व कार्यतत्पर वृत्तीचे देवरुखवासियांमधून होतेय कौतुक…

देवरुख- लढणारे इतिहास रचतात’असे प्रत्यक्ष कृतीत दाखवणारे प्रशांत यादव निवडणूक संपल्यावरही कामाचा सपाटा कायम ठेवून जनतेला…

मुंबई गोवा महामार्गावर तुरळ डिके वाडी येथे झालेल्या अपघातात एर्टिगा गाडीचे नुकसान..

संगमेश्वर कडवई : मुंबई गोवा महामार्गावर काल संध्याकाळी ४.३० वाजता मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाने एर्टिगा…

..नाहीतर शून्य जाऊन दोनच शिल्लक राहतील…प्रमोद जठार यांनी उध्दव ठाकरेंना लगावला टोला…

*रत्नागिरी:-* ज्यांची संख्या जास्त त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाईल, हे ज्यादिवशी शरद पवार यांनी जाहीर केले त्या दिवसापासून…

You cannot copy content of this page