कोयत्याने वार करून पलायन केलेला अटकेत ; तरुणावर केला होता हल्ला…

गुहागर :  शहरातील कीर्तनवाडी येथील एका तरुणावर कोयत्याने वार करून पलायन केलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी काही…

कातळशिल्प संवर्धनासाठी आमदार शेखर निकम यांची पावसाळी अधिवेशनात जोरदार मागणी…

पर्यटन सुविधा, निधी आणि स्थानिकांना सहभाग देण्याची सरकारची ग्वाही… *चिपळूण-* रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागतिक वारसा ठरू शकणाऱ्या…

चिपळूणच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : पालकमंत्री उदय सामंत..

जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणच्या शिष्टमंडळाशी संवाद; विकास, पूरस्थिती, एमआयडीसी आणि पर्यटनावर सकारात्मक भूमिका *चिपळूण :* चिपळूण शहर…

देवरूख नगरपंचायतचे वार्षिक करसंकलन १ कोटी २५ लाख २४ हजार १८० रूपये तर अंदाजे वार्षिक खर्च ५ कोटी ३३ लाख ४० हजार इतका..

नगरपंचायतच्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी नागरिकांनी या करवाढीला सहकार्य करावे- मुख्याधिकारी प्रशांत भोसले या करवाढीसंदर्भात नागरिकांची काही…

खेडमधील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या, पंचनाम्यांचे आदेश,उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रशासनाला निर्देश…

रत्नागिरी, दि. ७ :- जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी राज्याचे उद्योगमंत्री…

खेड तालुक्यातील दहिवली येथे भुस्खलन; पालकमंत्री उदय सामंत सकाळी 6 वाजताच घटनास्थळी दाखल…

खेड / प्रतिनिधी- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या भीषण भूस्खलनाची घटना…

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती पंधरवडा अंतर्गत मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी शहर, मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत…

महाडमध्ये दरड कोसळली; वाहतूक बंद, युद्धपातळीवर हटविण्याचं काम सुरू!…

महाड / प्रतिनिधी- कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या महाड विन्हेरेतुळशी खिंड नातू…

राज्यात पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्ग बंद, मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; नद्या धोक्याच्या पातळीवर…

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग, खोपोली-पेण मार्ग आणि मुंबई-पुणे मिसिंग लिंक परिसरात गंभीर परिस्थिती…

कालसुसंगत न्यायसंहितेमुळे भारतीयीकरणाची भूमिका – ॲड. पारिजात पांडे,अधिवक्ता परिषद कोकण प्रांत, जिल्हा रत्नागिरी तर्फे आयोजित पत्रकार परिषद…

*रत्नागिरी दि. ५ :* सन १८५७ साली पहिला स्वातंत्र्यसंग्राम उठाव झाला. त्यानंतर ब्रिटीशांनी १८६० मध्ये पहिला…

You cannot copy content of this page