राज्यस्तरीय ग्रामीण,कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे मंडप उभारणीचा उद्घाटन सोहळा  संपन्न…

साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धी व प्रचार प्रमुख डॉ. सौ.शमिका चोरगे आणि साहित्य संमेलन स्मरणिकेच्या संपादिका सौ. अंजलीताई…

जिल्ह्यात एकूण 55.79 टक्के मतदान, जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील सविस्तर मतदानाची माहिती..

सगळ्यात जास्त  मतदानाचा हक्क महिलांनी बजावला, सर्वाधिक मतदान चिपळूण तालुक्यात 62.56 टक्के ,तर सर्वात कमी मतदान…

राज्यातील वातावरणात मोठा बदल, आज दिवसभर..

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज वर्तवला आहे. देशातील…

तुमचं एक मत ठरणार गावाचा विकास; जिल्हा परिषदेच्या मतदानाची A to Z माहिती वाचा एका क्लिकवर…

राज्यातील  12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी (7 फेब्रुवारी) मतदान होणार आहे.या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये…

तेऱ्ये येथे संगमेश्वर तालुका नाभिक समाज संघाची मासिक सभा उत्साहात संपन्न…

संगमेश्वर : दिनेश अंब्रे- संगमेश्वर तालुका नाभिक समाज संघाची मासिक सर्वसाधारण सभा नुकतीच तेऱ्ये-बुरंबी येथील श्री.…

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी, मुन्ना देसाई यांनीही दिला पदाचा राजीनामा…

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाने दिलेल्या उमेदवारांविरोधात उघडपणे बंडखोरी करणारे परशुराम कदम…

रत्नागिरीत शिवसेनेची ‘सर्जिकल स्ट्राईक’,पक्षादेश डावलून अपक्ष निवडणूक लढवणारे परशुराम कदम पक्षातून निष्कासित, उदय सामंत यांनी केली कारवाई…

*रत्नागिरी:-* रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता…

कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने पहिल्या ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे आयोजन…

१४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मांडकी पालवण येथे होणार साहित्य संमेलन; ज्येष्ठ साहित्यिक कृषिभूषण तानाजीराव…

साडवली सह्याद्रीनगर येथे महायुतीची साडवली पं. स. गणाची जाहीर सभा कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न,सभेला महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी,महायुतीची एकजूट हाच आपल्या विजयाचा मंत्र- पालकमंत्री उदय सामंत…

महायुतीची भक्कम एकजूट, विजय आपलाच- माजी आमदार सुभाष बने..महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित- राहुल पंडीत देवरूख- संगमेश्वर…

जिल्हा परिषदेसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान…9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी…

रत्नागिरी:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा…

You cannot copy content of this page