आदित्य ठाकरे हे ‘UBT’चे अभिषेक बॅनर्जी!:मंत्री नितेश राणेंची सडकून टीका, म्हणाले- काँग्रेस विलीनीकरणाच्या डावामुळेच त्यांचे खासदार फुटले….

सिंधुदुर्ग- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी अचानक दिल्लीतील बैठकीला दांडी मारत स्वतंत्र गट स्थापन…

खेरशेत येथे अज्ञात कंटेनरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू…

*चिपळूण:-* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेरशेत येथे मंगळवारी मध्यरात्री एका भीषण रस्ते अपघातात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी…

राजापुरातील ऐतिहासिक वखार परिसरातील प्राचीन विहीरीचे अनाकलनीय गूढ…

राजापूर:- येथील ऐतिहासिक इंग्रज वखार परिसरातील प्राचीन विहीर सध्या इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या चर्चेचा विषय ठरली…

“मोठे मोठे गार केले..” ना. उदय सामंतांच्या सूचक स्टेटसने राजकारणात खळबळ…

रत्नागिरी:- राजकीय भूकंप आणि अनपेक्षित घडामोडींसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा वादळ येण्याची चिन्हं…

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘जागतिक नेत्रदान दिन’ उत्साहात साजरा….

चिपळूण (मांडकी-पालवण), दिनांक १० जून २०२६:कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी…

मान्सून महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये पोहोचला: केरळम-तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस, चेन्नईत पारा 40°C; एमपी-राजस्थानमध्ये 50 किमी प्रतितास वेगाने वादळ….

भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा- रविवार रोजी मान्सून त्रिपुरा, नागालँड, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या आणखी चार राज्यांमध्ये पोहोचला. महाराष्ट्रात…

दहावीच्या निकालात मुलींचा डंका:राज्याचा निकाल 92.09 टक्के, कोकण विभाग पुन्हा अव्वल….

मुंबई /प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC)…

नावडीच्या सौ. शितल दिनेश आंब्रे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार’ प्रदान…

संगमेश्वर/ वार्ताहर- संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथील सौ. शितल दिनेश आंब्रे यांना नुकताच प्रतिष्ठित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

पैसा फंडची वेदा चीचकर हिने तालुक्यात विज्ञान शाखेत प्रथम येण्याचा मान पटकावला …

संगमेश्वर वार्ताहर – पैसा फंड इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स यामध्ये…

आंबा घाटात ३ बोगदे होणार; आंबा घाटातील धोकादायक प्रवास टळणार…

*रत्नागिरी-* आंबा घाट हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. रत्नागिरीतून कोल्हापूरला जाताना किंवा…

You cannot copy content of this page