दिवा रत्नागिरीला दादरवरून सुरू न झाल्यास गोरखपूर रेल्वेगाडी रोखू , प्रवाशांचा इशारा…

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून दादर-रत्नागिरी-दादर रेल्वेगाडी दिव्यावरून सोडण्यात येत असून कोकणवासीयांकडून वारंवार मागणी करूनही रेल्वेगाडी…

आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने श्रीक्षेत्र मार्लेश्वरच्या पर्यटन विकासाला मिळणार गती,पर्यटनमंत्री श्री. शंभूराजे देसाई यांच्याशी सकारात्मक चर्चा….

*देवरुख-* संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र मार्लेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी आमदार शेखर निकम यांनी पर्यटन मंत्री मा.…

देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर लवकरच होण्याचे संकेत… आमदार शेखर निकम यांनी आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांची घेतली भेट…

देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे 30 खाटांवरून 50 खाटांच्या सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर…

*भारतीय सैन्यदल: स्वदेशीकरणाकडून सशक्तीकरणाकडे गौरवास्पद वाटचाल* *रत्नागिरी/ प्रतिनिधी-* ७७ व्या भारतीय सैन्यदल दिनाचे पुणे येथे १५ जानेवारी रोजी भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या ७७ वर्षाच्या  इतिहासात भारताने गतिमान प्रगती करून जगात चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. शस्त्रास्त्रांच्या नवनिर्मितीच्या बाबतीत भारताने आपली घोडदौड उत्तम प्रकारे राखून स्वयंपूर्णतेसह निर्यात करण्यावर लक्ष केंद्रित करून ‘स्वदेशीकरणातून सशक्तीकरणाचा’ नारा योग्य ठरवला आहे. भारतीय लष्कराच्या संशोधन, विकास व प्रगतीचा आढावा खाली लेखाच्या साह्याने घेण्यात आला आहे….

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १५ जानेवारी, १९४९ रोजी भारतीय लष्कराची स्थापना झाली. याच दिवशी फिल्ड मार्शल के. एम.…

बालमनासाठी संस्कार व व्यक्तीमत्वाबरोबर,वैज्ञानिकदृष्टीकोन जोपासणे  म्हणून हे शिबीर योग्यच!-पो.नि.अमित यादव….गोळवलकर गुरूजी प्रकल्प स्थळीव्यक्तीमत्व शिबीराचा समारोप!

श्रीकृष्ण खातू  / धामणी – संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे गोळवलकर गुरुजी प्रकल्प स्थळी आयोजित केलेले व्यक्तिमत्व…

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा संगमेश्वर च्या वतीने आयोजित गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न!

श्रीकृष्ण खातू /धामणी– महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा संगमेश्वरच्या वतीने शिष्यवृत्ती मध्ये गुणवंत विद्यार्थी…

काळ आला होता…पण वेळ आली नव्हती! रत्नागिरीतील दोन घटनांमध्ये ९१ एसटी प्रवासी थोडक्यात बचावले…     

▪️दाभोळ-मुंबई एसटी बस भरलेल्या धरणात कोसळता कोसळता वाचली दोन घटनांमध्ये ९१ एसटी प्रवासी थोडक्यात बचावले.. *दापोली…

अग्निसुरक्षेच्या बाबतीत समाजामध्ये जागरुकता असणे खूप गरजेचे आहे-  प्रा. संदीप निर्वाण ….                                                                 

मंडगणड (प्रतिनिधी)- येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात…

मारळ येथे श्री देव मार्लेश्वर यात्रोत्सवानिमित्त आमदार शेखर निकम यांनी घेतले मार्लेश्वराचे दर्शन…

चिपळूण – मारळ गावातील ऐतिहासिक व पवित्र श्री देव मार्लेश्वर मंदिरात आमदार शेखर निकम यांनी सपत्नीक…

मत्स्य उत्पादन आणि सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या. एलईडी बंदी काटेकोरपणे राबविण्यासाठी ट्रॉलर जप्त करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : एलईडीवर बंदी काटेकोरपणे राबविण्यासाठी आजपासूनच कारवाईला सुरुवात करा. ट्रॉलर जप्त करा. मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी…

You cannot copy content of this page