रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने…
Category: रत्नागिरी
लेझीम, ढोल, पारंपरिक वेशभुषेतील विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीने मराठी भाषा गौरव दिनास प्रारंभ , भाषा जगवायची असेल तर तिचा वापर वाढवावा – कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर…
रत्नागिरी : पारंपरिक वेशभुषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, ढोल, लेझीमच्या संगतीने आज सकाळी ग्रंथ दिंडीने मराठी भाषा गौरव दिन…
देवरूखधील विविध विकासकामांचे आमदार शेखर निकम यांच्याहस्ते भूमीपूजन….
निवडणुकीतील आश्वासनांची परिपूर्ती, देवरूखच्या विकासासाठी कटीबध्द- आमदार शेखर निकम देवरूख- चिपळुण-संगमेश्वर विधानसभा निवडणुकीवेळी आपण विविध विकासकामांची…
पिरंदवणे निवईवाडी जि. प. शाळेत मराठी भाषा गौरव दिन संपन्न…
संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे निवईवाडी शाळेत मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कविता वाचन,…
कुंभार्ली घाटात २०० फूट खोल दरीत कार कोसळली; आईसह मुलाचा मृत्यू; दोन दिवसांनी घटना उघडकीस…
चिपळूण- कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात रविवारी रात्री सुमारे २०० फूट खोल दरीत कार कोसळून भीषण अपघात…
मार्लेश्वर, टिकलेश्वर, महिपत गड आणि छत्रपती संभाजी स्मारक क्षेत्रांचे प्रादेशिक विकास अंतर्गत लवकरच पर्यटन विकास साधणार – आमदार शेखर निकम..
टिकलेश्वर महिपत गड कामाला सुरवात झाली असून ; लवकरच मार्लेश्वर आणि संभाजी स्मारक कामास सुरवात होणार…
वनविभागामार्फत २५ रोजी केळवली राजापूर व २६ रोजी मार्लेश्वर येथे ‘संगीत बिबट आख्यान’ या नाट्यकृतीचे आयोजन…
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नाट्यकृतीचा आस्वाद घेण्याचे वनविभागाचे आवाहन… *रत्नागिरी-* रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मानव वन्यजीव…
बारा किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जासाठी शिष्टमंडळ पॅरिसला…
सिंधुदुर्ग नगरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’चा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री…
संगमेश्वरात विद्यार्थिनीची आत्महत्या, परिसरात दुःखचे वातावरण…
संगमेश्वर : घरामध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या तालुक्यातील कसबा येथील विद्यार्थिनीने…
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी केलेल्या सत्कारामुळे कामाची उर्जा , कोकणातील नेत्यांची भूमिका…
नाणीज, दि. २०- जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते झालेल्या सत्कारामुळे आम्हा नेत्यांना एक उर्जा मिळालेली आहे.…