शिवसेनेच्या (उबाठा गट)  भगव्या सप्ताहाला कसबा जिल्हा परिषद गटातून सुरुवात…जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा….

संगमेश्वर- शिवसेना पक्षाच्या भगव्या सप्ताहाला कसबा जिल्हा परिषद गटातून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. कसबा येथील…

कालसर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी नागपंचमीला ‘या’ शुभ मुहूर्तावर करा पूजा; जाणून घ्या वेळ आणि महत्त्व…

नागपंचमी हा सण श्रावण  महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी नागपंचमी (Nag Panchami)…

कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील स्टेजला अन् केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग…

*कोल्हापूर/ प्रतिनिधी:* कोल्हापूरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागलीये.…

महायुतीत वरिष्ठ नेत्यांमध्ये दोस्ती, पण स्थानिक नेत्यांमध्ये कुस्ती; चिपळूण – संगमेश्वर विधानसभेच्या जागेवरून वाद चिघळला..

*विधानसभा निवडणुकीची नांदी लागलेली असताना राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरून आतापासूनच संघर्ष पेटायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळतंय.*…

पालकमंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरी जिल्हा  दौरा

*रत्नागिरी, दि. 8 (जिमाका) : उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा…

दापोली कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यावर रॅगिंग; चौकशी समिती नियुक्त…

*दापोली:* येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय दापोली येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेत…

‘हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

*रत्नागिरी, दि.8 (जिमाका) : ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम गेले दोन वर्ष लोक चळवळ बनली आहे.…

नांदेडमध्ये भाजपला बंडाचा इशारा:विधानसभेपूर्वी राजकीय समीकरणे बदलणार?, डॉ. मीनल खतगावकरांचे अपक्ष लढण्याचे संकेत…

*नांदेड-* राज्यात सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. आता लवकरच जागावाटपाची चर्चा राजकीय पक्षांमध्ये सुरू होईल.…

लाडकी बहीण योजनेसाठी पैसे, पण जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत?:सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले…

*मुंबई-* पुणे जिल्ह्यातील 24 एकर वादग्रस्त जमिनी बाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.…

अनेक संकटांवर मात करीत मुरबाड सारख्या ग्रामीण भागातील प्रियंका बोरगे झाली एमबीबीएस डॉक्टर..!

*ठाणे/  मुरबाड प्रतिनिधी/ लक्ष्मण पवार-*  : ठाणे जिल्ह्यात गेली पंचवीस वर्षे निष्कलंक पत्रकारितेतून आपल्या लिखाणाचा ठसा…

You cannot copy content of this page