संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, विठू नामाच्या गजरात आळंदी दुमदुमली, मुख्यमंत्र्यांनी घेतलं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन…

विठू नामाच्या गजरात दुमदुमली आळंदी आळंदी (पुणे): कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या 193 पालखी व्या…

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता…

पुणे- राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने…

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान काही तासांवर ​​​​​​​:तरी इंद्रायणी फेसाळलेली? सत्ताधारी नेत्यांला आळंदीत फिरकू न देण्याचा इशारा..

पुणे- वारकरी, गावकरी आणि देवस्थानाकडून सातत्याने मागणी करुन देखील आळंदीतील इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांविरोधात अद्याप…

कोकण, मुंबई, पुण्यात पावसाचा जोर वाढणार; तर पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता…

पुणे- राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मॉन्सूनने बहुतांश जिल्ह्यात हजरे लावली आहे. रविवारी मुंबईत आणि पुण्यात…

कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार; सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज तर विदर्भात यलो अलर्ट जारी…

पुणे- राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस…

राज्यात पुढील दोन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा..

पुणे- राज्यात काही जिल्हे वगळता जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह…

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगडमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा…

मुंबई : नैऋत्य मौसमी पावसाने आपला पुढचा प्रवास सुरू ठेवला आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनने आता…

रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामांना सुरूवात; पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला…

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे बळीराजा शेतीच्या कामाला लागला आहे. शेतात पेरणीसह उखळणीला सुरुवात झाली…

मुरलीधर मोहोळ मोदींच्या मंत्रिमंडळात:पहिल्यांदा खासदार होताच थेट केंद्रात संधी; कुस्तीपटू आता दिल्लीचा फड गाजवणार…

पुणे- पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.…

मान्सून महाराष्ट्रात दाखल, शेतकऱ्यांनी पेरणी घाई करु नये, हवामान विभागानं दिला लाखमोलाचा सल्ला, कारण…

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी याबाबत भारतीय हवामान विभागानं महत्त्वाचा सल्ला दिला…

You cannot copy content of this page