सहदेव बेटकर यांची भाजपच्या रत्नागिरी दक्षिण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड,भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत नियुक्ती पत्र प्रदान..

*मुंबई दि. १ :* भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती आणि भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष…

विकसित भारत जी राम जी योजना अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी हातात हात घालून ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवावी – मुख्य कार्यकारी अधिकारी वैद्यही रानडे..

रत्नागिरी, दि. २ : विकसित भारत जी राम जी ही योजना ग्रामीण भागात अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी, एनजीओ…

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे वृक्षारोपणाने ‘कृषि दिन’ साजरा…

*रत्नागिरी :* आपल्या देशामध्ये हरितक्रांती सन १९६० च्या दशकामध्ये झाली. देशाची ५२% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.…

रत्नागिरीतील ॲड. सागर कळंबटे राष्ट्रीय कबड्डी पंच..

*रत्नागिरी :* राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत रत्नागिरीचे सुपुत्र ॲड. सागर शिवाजी कळंबटे यांनी विशेष प्राविण्य मिळवत…

माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती:मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानंतर राज्य माहिती आयोगाची माघार; अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मोठे यश…

मुंबई- राज्य सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्यात केलेल्या वादग्रस्त बदलांना अखेर तूर्तास स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ…

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; बौद्ध विहार शेडची संरक्षक भिंत कोसळली…

गुहागर : तालुक्यात सोमवारपासून सक्रिय झालेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून तालुक्याला चांगलेच झोडपले. बुधवारी देखील दिवसभर धो-धो…

ब्रिटीशकालीन वखार परिसर सुशोभिकरणाचे चिरेबंदी बांधकाम ढासळले, कारवाईचे निर्देश…

राजापूर : पर्यटन संचालनालय विभाग महाराष्ट्र शासन मार्फत सुरू असलेल्या राजापूर शहरातील ब्रिटीशकालिन वखार सुशोभिकरण प्रकल्पाच्या…

पावसाळी अधिवेशन:शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी गौणखनिज रॉयल्टीमुक्त; ट्रॅक्टरवर कारवाई होणार नाही…

मुंबई- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी…

मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम,घाटातील गॅबियन वॉलला पुन्हा धोका,माती वाहून गेल्याने बांधकामाला तडे..

चिपळूण :- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलला पहिल्याच मुसळधार…

राज्यात मान्सूनचे दमदार पुनरागमन:6 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’, तर मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’! पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता…

मुंबई- राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती, मात्र जूनच्या अखेरीस पावसाने दमदार…

You cannot copy content of this page