रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या प्रवाशांच्या मदतीला पालकमंत्री धावले…प्रवाशांच्या जेवणाची, लहान मुलांसाठी केली दुधाची व्यवस्था…

रत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते दिवाण…

सक्सेस स्टोरी- वडिलांचं निधन, आईने भाजी विकून शिकवलं; मुलगा सीए होताच माऊलीचा आनंद गगनात मावेनासा झाला; डोळ्यात तरळले आनंदाश्रू….

मुंबई- तुमच्याजवळ जिद्द, कष्ट घेण्याची तयारी आणि हिंमत असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, याचा…

रुळावर दरड कोसळल्यानं 15 तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा…

*कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांत गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. मुसळधार…

मणिपूर मध्ये ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर हल्ला; एक जवान शहीद! ३ पोलीस कर्मचारी जखमी…

मणिपूरमधील जिरिबाम येथे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकावर ताफ्‍यावर अज्ञात सशस्त्र…

दरड कोसळल्याने अडकून पडलेल्या रेल्वे प्रवाशांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या वतीने दूध, बिस्किटांसह जेवणाची किट वाटप…

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान दरड कोसळून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रत्नागिरी…

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; रेड अलर्ट जारी…

मुंबई : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी मुंबईत आणि पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे…

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे थैमान; खेडमधील जगबुडी नदीला पूर; चिपळूणमधील वाशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठली; संगमेश्वर बाजारपेठेत पाणी भरले; प्रशासन अलर्ट मोडवर…

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. आज रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खेड…

भारताने झिंब्बाबेचा दारूण पराभव करत मालिका ४-१ ने जिंकली…

हरारे- अखेरच्या पाचव्या टी-20 सामन्यात शुभमन गिलच्या युवा ब्रिगेडने झिम्बाब्वेचा धुराळा उडवला. पाचव्या टी-20 सामन्यात भारताने…

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सोमवारी सुट्टी जाहीर…

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या…

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना महिलांपर्यंत पोहचविणे सर्वांची जबाबदारी…

रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) : महिलांना केंद्रबिंदू समजून शासन काम करत आहे. महिलांना सक्षम बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री…

You cannot copy content of this page