संगमेश्वर वीज उपकेंद्रात पी टी ब्लास्ट,मध्यरात्रीच्या प्रयत्नांनी संगमेश्वर, देवरुख व साडवलीचा वीजपुरवठा पूर्ववत,महावितरण कर्मचाऱ्यांची तत्परता कौतुकास्पद..

संगमेश्वर-दि. २० ऑगस्ट- संगमेश्वर उपकेंद्रातील पीटी (Potential Transformer) मध्ये बिघाड होऊन ब्लास्ट झाल्याने संगमेश्वर, देवरुख आणि…

अखेर आंबा घाटातील एसटी वाहतूक सुरु. सकाळची देवरुख लातूर बस घाटातून रवाना,रस्ता खचलेल्या भागात वाहतूक अत्यंत धिम्यागतीने चालवण्याच्या एसटी विभागाच्या सूचना…

संगमेश्वर /प्रतिनिधी- संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी – नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड येथील रस्त्याला भेगा पडून…

आंबा घाटातून वाहतूक सुरु करण्याच्या आशा पल्लवीत!!गणेशोत्सवा पूर्वी घाट सुरु होण्याची शक्यता,आमदार किरण सामंत यांच्या सह रत्नागिरी – कोल्हापूर जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाधिकारी बांधकाम सभापती विलास चाळके यांनी केली आंबाघाटाची पाहणी….

*संगमेश्वर प्रतिनिधी-* संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी – नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड येथे रस्त्याला भेगा पडल्याने…

रत्नागिरी येथील माजी नगरसेविका सौ.राजश्री बिपीन शिवलकर यांचे दुःखद निधन…

*रत्नागिरी-* रत्नागिरी मांडवी येथील  माजी नगरसेविका सौ.राजश्री बिपीन शिवलकर यांचे दुःखद निधन झाले आहे. आज दुपारी…

भाजपाची नवी कार्यकारणी जाहीर: भारती पवार, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी, अमित मालवीयांना वगळलं…

भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड केली. तर विनोद तावडे…

मुंब्राचे लवकरच ‘मुंब्रादेवी’ होणार, राज्याची किनारपट्टी जिहादमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम; मंत्री नितेश राणे यांचे सूतोवाच…

मुंबई : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, इस्लामपूरचे ज्याप्रमाणे ईश्वरपूर करण्यात आले, त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या…

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना वेग; ३१ ऑगस्टपर्यंत चार उड्डाणपुलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश…

*मुंबई :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि कोंडीमुक्त करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या…

मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार,सिंधुदुर्गात ४६ कोटींचे ‘सबमरीन टुरिझम’ प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार,खासदार नारायण राणे यांचा पाठपुरावा, लोकसभा अधिवेशनात कोकणच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष…

▪️मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार… ▪️सिंधुदुर्गात ४६ कोटींचे ‘सबमरीन टुरिझम’ प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार……

३० कोटींचे क्रीडा संकुल; अवकाळीग्रस्त आंबा, काजू बागायतदार,५६ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ९८ कोटी ४४ लाख रुपये थेट जमाजागतिक स्तरावर रत्नागिरीला उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन कार्यरत,८० व्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडला जिल्ह्याच्या विकासाचा आलेख…

रत्नागिरी- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या…

‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’: रत्नागिरीच्या रस्त्यांवर अवतरला देशभक्तीचा महासागर..

सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य ‘सैनिक उद्यान’ आणि ‘सैनिक भवन’ उभारणार: पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा.. *रत्नागिरी,…

You cannot copy content of this page