मुंडे महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी घेतली ‘सद्भावना दिवसा’ची शपथ…

मंडणगड (प्रतिनिधी): येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या…

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला विविध कामांचा आढावा….

*रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शहरातील रस्ते, लोकमान्य टिळक मल्टी…

शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा- पालकमंत्री उदय सामंत…

*रत्नागिरी :-  शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतल्यास प्रत्येकाची आर्थिक सुलभता होईल. शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी…

रत्नागिरीतील भगवती बंदरात क्रुझ टर्मिनलसाठी ३०२ कोटीची तरतूद; रोजगाराची संधी उपलब्ध होणार….

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदरात क्रूझ टर्मिनल उभारण्यासाठी ३०२ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली…

कौशल्यवर्धन केंद्रासाठी एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूहात सामंजस्य करार ; उद्योग वाढीस आणि रोजगार निर्मितीस फायदा- उद्योगमंत्री उदय सामंत..

रत्नागिरी : कौशल्यवर्धन केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ पुरवठा, तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व…

मोबाईल सिम कार्ड काढण्याची पिन महिलेच्या श्वसननलीकेत अडकली; डेरवणमधील वालावलकर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून डाँक्टरांना पिन काढण्यात यश…

चिपळूण- मोबाईलचं सिम कार्ड काढण्याच्या नादात तोंडात ठेवलेली पिन श्वसननलिकेतून फुफ्फुसाच्या एका कोपऱ्यात अडकलेल्या महिलेवर डेरवण…

नेत्रावती एक्सप्रेसच्या थांब्याचा वर्षपूर्ती सोहळा संगमेश्वर रेल्वे स्थानकात मोठ्या उत्साहात साजरा….

संगमेश्वर- नेत्रावती एक्सप्रेसच्या थांब्याचा वर्षपूर्ती सोहळा संगमेश्वर रेल्वे स्थानकात उत्साहात साजरा करण्यात आला. नेत्रावती एक्सप्रेस संगमेश्वर…

ब्रह्मकुमारीज तर्फे संगमेश्वर येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न!…

*संगमेश्वर:-* प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा देवरुख यांच्या वतीने राज योगिनी ब्रह्मकुमारी माधवी बहनजी यांच्या मार्गदर्शनाखाली …

विद्यार्थी-विद्यार्थींनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणीबाबत शासन निर्णय….

*रत्नागिरी : राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थींनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने…

चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर मधील 311 गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित,60 दिवसांत हरकती पाठवा….

रत्नागिरी – केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना…

You cannot copy content of this page