21 एप्रिल सोमवार रोजी महिला लोकशाही दिन …

*रत्नागिरी :* जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो.…

दोन भावांवर कोयत्याने हल्ला

खेड :- तालुक्यातील आंबडस येथे एकाव्यक्तीने दोन भावांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

संघटन चळवळीतील वटवृक्ष ग.दि.कुलथे अनंतात विलीन,राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी साश्रू नयनांनी भावना केल्या व्यक्त…

ठाणे : राज्यातील सर्व शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांची अधिकृत शिखर संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक…

आंबवमधील राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल व ऑटोमोबाईल विभागांतर्गत “बौद्धिक संपदा हक्क” या विषयावर चर्चासत्र संपन्न…

*देवरूख-* संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या…

मुंबई-गोवा हायवे जूनपर्यंत पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती…

देशाला विश्वगुरू करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल. त्यासाठी लॉजिस्टिक कॉस्ट कमी करावी लागेल, असे…

जगातले अभ्यासक, पर्यटक येतील असे स्मारक उभारु , बाबासाहेबांच्या विचारांचे, ज्ञानस्मारक असेल – पालकमंत्री डॉ. उदय सामंत,…एक हजार एकरमध्ये मंडणगडमध्ये एमआयडीसी- महसूल राज्यमंत्री योगेश कदम…

रत्नागिरी : जगातून अभ्यासक, पर्यटक येतील असे भव्य-दिव्य स्मारक बाबासाहेबांच्या आंबडवे गावी उभारले जाईल. हे स्मारक…

छत्रपती शिवाजी महाराज जगासाठी प्रेरणास्थान; रायगडावर अमित शाहांनी महाराजांना केलं अभिवादन…

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं रायगड किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. रायगड किल्ल्यावर…

शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी नगरसेविकेसह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश…

भाजपाचा स्थापना दिन व श्री राम नवमीचा पवित्र योग साधत आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाण्यातील माजी …

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जय भीम पदयात्रा…

रत्नागिरी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आज   सकाळी 7.30 वाजता येथील छत्रपती…

स्मार्ट सिटी योजनेतंर्गत दामले विद्यालय नूतन इमारतीचे भूमिपूजन…रत्नागिरी बदलतंय…बदललंय..दोन वर्षात स्मार्ट शहर- पालकमंत्री डॉ. उदय सामंत…

रत्नागिरी : एमआयडीसीने रत्नागिरी शहर दत्तक घेतले आहे. साडेचारशे कोटी रुपये दिले आहेत. रत्नागिरी बदलतंय..रत्नागिरी बदललंय..येत्या…

You cannot copy content of this page