आदित्य ठाकरे हे ‘UBT’चे अभिषेक बॅनर्जी!:मंत्री नितेश राणेंची सडकून टीका, म्हणाले- काँग्रेस विलीनीकरणाच्या डावामुळेच त्यांचे खासदार फुटले….

सिंधुदुर्ग- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी अचानक दिल्लीतील बैठकीला दांडी मारत स्वतंत्र गट स्थापन…

खेरशेत येथे अज्ञात कंटेनरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू…

*चिपळूण:-* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेरशेत येथे मंगळवारी मध्यरात्री एका भीषण रस्ते अपघातात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी…

राजापुरातील ऐतिहासिक वखार परिसरातील प्राचीन विहीरीचे अनाकलनीय गूढ…

राजापूर:- येथील ऐतिहासिक इंग्रज वखार परिसरातील प्राचीन विहीर सध्या इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या चर्चेचा विषय ठरली…

“मोठे मोठे गार केले..” ना. उदय सामंतांच्या सूचक स्टेटसने राजकारणात खळबळ…

रत्नागिरी:- राजकीय भूकंप आणि अनपेक्षित घडामोडींसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा वादळ येण्याची चिन्हं…

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘जागतिक नेत्रदान दिन’ उत्साहात साजरा….

चिपळूण (मांडकी-पालवण), दिनांक १० जून २०२६:कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी…

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी!:’लालबागच्या राजा’चे पाऊलपूजन संपन्न; आजपासून मूर्ती साकारण्याच्या कामाला सुरुवात…

मुंबई- राज्यात अद्याप वरुणराजाचे दमदार आगमन झाले नसले आणि सर्वसामान्य नागरिक पावसाची वाट पाहत असले, तरी…

मान्सून महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये पोहोचला: केरळम-तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस, चेन्नईत पारा 40°C; एमपी-राजस्थानमध्ये 50 किमी प्रतितास वेगाने वादळ….

भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा- रविवार रोजी मान्सून त्रिपुरा, नागालँड, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या आणखी चार राज्यांमध्ये पोहोचला. महाराष्ट्रात…

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता… अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच अख्खा महाराष्ट्र व्यापणार…

‘मृगा’च्या आधीच मान्सून कोकणात; वादळी वाऱ्यांसह पावसाची सुरुवात… मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह…

दहावीच्या निकालात मुलींचा डंका:राज्याचा निकाल 92.09 टक्के, कोकण विभाग पुन्हा अव्वल….

मुंबई /प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC)…

‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीतासारखा दर्जा, मंत्रिमंडळाची मंजुरी:अपमान केल्यास किंवा गायनात अडथळा आणल्यास शिक्षा-दंड; जन-गण-मन पूर्वी गायले जाईल….

नवी दिल्ली- केंद्र सरकारने वंदे मातरमला राष्ट्रगीत ‘जन गण मन’ समान दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.…

You cannot copy content of this page