तायक्वांडो प्रशिक्षणातून घडत आहे राष्ट्रहिताचे कार्य – जि.प. अध्यक्षा सौ. अस्मिता केंद्रे यांचे प्रतिपादन…                            

मंडणगड : तायक्वांडो असोसिएशन केवळ खेळाचे प्रशिक्षण देत नसून स्वसंरक्षण, संस्कार, देऊन मनोधैर्य वाढवून एक आदर्श…

संगमेश्वर येथिल प्रसिद्ध ग्रामदैवत श्री. निनावी देवी मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात साजरा होणार…

संगमेश्वर/दिनेश अंब्रे-संगमेश्वर मधील नावडी (भंडारवाडा ) येथे असलेले ग्रामदैवत श्री. निनावी देवी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन…

विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू….

*लांजा  :* विषारी औषध प्राशन केल्याने रत्नागिरी आणि त्यानंतर कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करणार आलेल्या तालुक्यातील…

महसूल विभागातील महेश ऊर्फ आप्पा आठल्ये यांचा निरोप समारंभ तहसील कार्यालय संगमेश्वर येथे उत्साहात संपन्न …

देवरुख/ दि ३० मार्च- देवरुख तहसीलदार  कार्यालयातील सचोटीने सेवा बजावलेले  श्री महेश आठल्ये (आप्पा) आज  34…

ग्रामदैवत श्री निनावी देवी मंदिर वर्धापन दिन १९ एप्रिल रोजी उत्साहात साजरा होणार!…

संगमेश्वर/दि ३० मार्च- संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री निनावी देवी मंदिराचा वर्धापन दिन रविवार,…

चिपळूणमधील पत्रकारावरील हल्ल्याचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघाकडून निषेध पोलीस प्रशासनाला दिले निवेदन….

*संगमेश्वर/नियाज खान-* चिपळूण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे २५ मार्च रोजी एका पत्रकारावर झालेल्या भ्याड…

आरे-वारे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पर्यटकाचा बुडून मृत्यू, एकाचा जीव वाचला..

रत्नागिरी :दि २९ मार्च- निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली.…

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम,१०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार….

चिपळूण- मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ व पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला…

सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे यांच्याकडून खोपी येथील आनंदाश्रम गुरुकुलात खाऊ वाटप….

*संगमेश्वर:* खेड तालुक्यातील खोपी (तांबड) येथील कणेरी मठ (कोल्हापूर) अंतर्गत असलेल्या सिद्धगिरी आनंदाश्रम गुरुकुलातील २० विद्यार्थ्यांना…

कोकणवासीयांच्या हक्काची ट्रेन कुणी पळवली? ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’वरून मनसेचा राडा; रेल्वेने दिलं ‘हे’ उत्तर…

पूर्वी दादर ते रत्नागिरी दरम्यान पॅसेंजर ट्रेन दिव्यावरूनच धावत असल्यामुळे मुंबई आणि कोकणवासीय प्रवाशांना मोठी गैरसोय…

You cannot copy content of this page