भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, दोन दिवसात राजकिय भुमिका स्पष्ट करणार-अशोक चव्हाण..

मुंबई- लोकसभा निवडणुकांच्या आधीच राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपाचे संकेत आजच्या घडामोडींनी दिले आहेत. अशोक चव्हाण यांनी…

महाराष्ट्र काँग्रेसला मोठे खिंडार:अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, आमदारकीही सोडली; नाना पटोले तातडीने दिल्लीला…

▪️मुंबई/ 12 फेब्रुवारी 2024-लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना महाराष्ट्र काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.…

दिनांक 12 फेब्रुवारी 2024 जाणून घेऊया आजच्या राशी भविष्य मध्ये ‘या’ राशीच्या जोडप्यांनी स्पेशल साजरा करावा ‘हग डे’, वाचा राशीभविष्य…

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12…

टोलनाके होणार गायब, फास्ट टॅग सुद्धा विसरा, राज्यसभेमध्ये नितीन गडकरींनी काय केली मोठी घोषणा…

नवी दिल्ली : टोलनाक्यांवर लागणार्‍या वाहनांच्या रांगा पाहून सरकारने फास्टॅग सुविधा लाँच केली होती. आता केंद्र…

महाराष्ट्राची संस्कृती मराठी बाणाच्या माध्यमातून सातासमुद्रपार –पालकमंत्री उदय सामंत..

जाखडी, नमन, गण, गवळण, भूपाळी, शेतकरी गीत, वारकरी दिंडी, वासुदेव, धनगरी, ठाकर, कोळी, आगरी नृत्य कलाविष्कारांनी…

लेझीम, झांज, ढोलाच्या वादनात ग्रंथ दिंडीने रत्नागिरी ग्रंथोत्सवाची सुरुवात..

‘वाचनाचा जपा नाद ज्ञानाचा नको उन्माद, नको भेट वस्तू नको फुले भेट द्या पुस्तके चांगले उद्याचे…

राज्यातील या समाजास आरक्षणाच्या सवलती, अध्यादेश दुरुस्त करणार…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या…

अंडर-१९ विश्वचषक जिंकण्याचंही भारताचं स्वप्न भंगलं; ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा ७९ धावांनी पराभव…

बेनोनी- भारताच्या यंगिस्थान संघाने यंदा धडाकेबाज खेळ दाखवत अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एन्ट्री मारली. पण या…

पाकिस्तानच्या निवडणुकीत हेराफेरीचे आरोप; अमेरिका, ब्रिटनची चौकशीची मागणी, आंदोलनादरम्यान पीटीआयचा नेता जखमी…

माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे समर्थक नेते पाकिस्तानातील निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे आरोप करत आहेत. याविरोधात…

राष्ट्रपतींच्या हस्ते आदि महोत्सवाचे उद्घाटन, आदिवासी समाजाचे जीवन समजून घेण्याची संधी मिळणार आहे…..

राष्ट्रपती म्हणाले की, आधुनिकता जसजशी प्रगती करत आहे, तसतशी पृथ्वी मातेची आणि निसर्गाची मोठी हानी झाली…

You cannot copy content of this page