पाण्याचा स्त्रोत,पाणीपुरवठा आणि योजनेचा दर्जा या आधारे पाणीटंचाईच्या कालावधीतच जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांची चौकशी करा – सुहास खंडागळे…

योजना होऊनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तर ठेकेदारांची बिले थांबवा, गाव विकास समितीची रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

93 पर्यटनस्थळं जोडणारा कोकणातील सागरी किनारा मार्ग, समुद्राची गाज ऐकत प्रवास करता येणार!…

मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाबरोबरच आता…

कोकणवासीयांना गूड न्यूज, किनारी भागात २,७५० किमीच्या भूमिगत विद्युत वाहिन्या..

मुंबई- सध्या जरी पावसामुळे विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असला तरी येत्या काही वर्षात हा त्रास…

दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा…

२५ मे/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर…

आरजू टेक्सोल कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हादाखल..गुंतवणूकदाराकडून अखेरतक्रार; चौघांची नावे..

रत्नागिरी, ता. २४ ः रोजगार देण्याच्या नावाखाली भुलून लाखो रुपये गुंतवणूक करणाऱ्या अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार…

यंदाही पुन्हा जुनाच डायलॉग! पावसाळ्यात मुंबई तुंबणारच नाय; मुख्यमंत्र्यांना विश्वास….

मुंबई दरवर्षी पावसाच्या पाण्याने तुंबते. यंदा ही स्थिती उद्‌भवू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…

डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट; आठ ठार, पाच लाखांची मदत जाहीर, राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त…

डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमधील अंबर केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झालाय. यामध्ये जवळपास…

रस्ता साईड पट्ट्यांची कामे युद्धपातळीवर करा…, कचऱ्याची विल्हेवाट लावा, सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून काळजी घ्यावी -पालकमंत्री उदय सामंत..

*रत्नागिरी, दि. 23 मे 2024 : जिल्ह्याला असणारी निसर्ग वादळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क…

मान्सूनपूर्व पावसाचा अलर्ट असतानाही चिखलाचे साम्राज्य, आरवली – तळेकांटे कॉन्ट्रॅक्टर जे एम म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनी यांचा निष्काळजीपणासमोर…

मकरंद सुर्वे ,संगमेश्वर-संगमेश्वर तालुक्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपले असून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मुंबई गोवा राष्ट्रीय…

मुंबईतील मतदानाची टक्केवारी घटण्यास जबाबदार कोण?; भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा सवाल…

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडलं. मुंबईत बऱ्याच ठिकाणी मतदान संथ गतीनं…

You cannot copy content of this page