मुंबई- महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली तर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केले जाईल, असा शब्द भाजपने…
Category: राजकारण
CM कोण होणार? याचे उत्तर लवकरच मिळणार:देवेंद्र फडणवीस यांची माहिती; म्हणाले – महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील..
छत्रपती संभाजीनगर- मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. मुख्यमंत्री कोण होणार? याचे उत्तर…
एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद:मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता, तर शिंदेंचे खासदार अमित शहांच्या भेटीला…
मुंबई- मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोघांकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जात आहे.…
धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गट ठरला गेम चेंजर!, शेखर निकम यांना या गटात ३७२५ मताधिक्य, कार्यकर्त्यांचा जल्लोष…
गौरव पोंक्षे/माखजन- सर्वांचे लक्ष लागलेल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभेची निवडणूक निकाल लागेपर्यंत लक्षवेधी ठरली.आमदार शेखर निकम यांना…
मुलाचा पराभव लागला जिव्हारी, जनतेला उद्देशून राज ठाकरेंनी केले ट्विट, म्हणाले….अविश्वसनीय!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून महायुतीचा झंझावात दिसत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी अमित ठाकरे…
भाजपाची कामागिरी तालुक्यात उत्तम झाली आहे. अवास्तव बातम्या पेरून महायुतीत मिठाचा खडा टाकू नये:- रुपेश कदम..
देवरुख:-भाजपा पदाधिकाऱ्यांच्या पंचक्रोशीत मताधिक्य घटले अशा आशयाची बातमी वाचनात आली परंतु ही बातमी वस्तुस्थितीला धरून नाही.…
संगमेश्वर तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या पंचक्रोशीतच मताधिक्य घटले, मताधिक्य घटल्याने शेखर निकम यांच्या विजयासाठी अखेरच्या फेरीपर्यंत संघर्ष..
सुरेश सप्रे/देवरुख- चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी अखेरीस बाजी मारली असली तरी मतदारसंघातील…
मुख्यमंत्र्यांवरील व्यक्तिगत टीका कल्याण ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटील यांना भोवली? मोरे पाहुणे म्हणून आले आणि वतनदार बनले…
कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा एक ग्रामीण, नागरीकरण झालेलामिश्रित मतदारसंघ. कल्याण – कल्याण…
‘लाडक्या बहिणीं’च्या राज्यात महिला आमदारांची संख्या रोडावली; विधानसभेत कितीजणींना संधी?
२०१९ मध्ये २४ महिला आमदार होत्या. तर, २०२४ मध्ये ही संख्या कमी झाली आहे. मुंबई –…
विभाजनवादी राजकारणाचा पराभव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका; भाजप मुख्यालयात जल्लोष…
महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयाने देशाला ‘एक है तो सेफ है’चा महामंत्र दिला आहे. मतदारांनी काँग्रेसच्या विभाजनवादी राजकारणाचा…