चिपळूण : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे वरिष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्षतर्फे ‘लैंगिक छळ व जागरूकता’या विषयावर…
Category: रत्नागिरी
राज्यात उद्यापासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार…
महाराष्ट्रात उद्यापासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरल्याचे सांगितले…
चिपळूणमध्ये ॲपेक्स डायग्नोस्टिक अँड फिटल मेडिसिन सेंटरचा शुभारंभ…
चिपळूण: चिपळूणच्या वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या विखारे परिवारापैकी डॉक्टर प्रभाकर (आप्पा) विखारे यांचे नातू तसेच…
उपकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग ,जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कारवाई करण्याच्या लेखी आश्वासनानंतर भोसले कुटुंबीयांचे आमरण उपोषण स्थगित…
संगमेश्वर /प्रतिनिधी- फुणगूस ग्रामपंचायत हद्दीतील घर क्रमांक 333/ अ ,ब क, हे आहे. सदर घराला कोणती…
गावामुळे जसा व्यक्ती मोठा होतो तसाच व्यक्तीच्या कर्तृत्वामुळे गाव सुद्धा मोठा होतो – भैय्याजी जोशी!परमपूज्य गोळवलकर गुरुजी स्मृती केंद्राचे भूमिपूजन संपन्न!…
श्रीकृष्ण खातू /धामणी- संगमेश्वर तालुक्यातील गोळवलीतील परमपूज्य गोळवलकर गुरुजी स्मृती ग्रामविकास प्रकल्प येथे परमपूज्य गोळवलकर गुरुजी…
जिल्ह्यात २० हजार ८७१ नवमतदार: एम. देवेंदर सिंह…
रत्नागिरी – विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील १,७४७ मतदान केंद्रावर सुमारे…
मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे सरपंच , ग्रामसेवक यांचे ग्राम स्व-निधी प्रशिक्षण संपन्न , यशोदा, पुणे व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे यशस्वी आयोजन…
रत्नागिरी: मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत यशदा, पुणे मार्फत…
बाळासाहेब माने आमचे नेते, ते आमचेच राहतील , महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा विश्वास…
रत्नागिरी : रत्नागिरीत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार बाळ माने हे लवकरच उबाठामध्ये प्रवेश करणार…
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान !…
कायदा कधीही अंध नसतो, तो शिक्षेचा प्रतीक नाही, कायदा सर्वांना समानतेच्या नजरेतून पाहत असतो ही मूल्ये…
मी मुस्लिम बांधवांशी बोललो असेन तर राजकीय संन्यास घेईन:रत्नागिरीतील हिंदु-मुस्लिम तणावावर उदय सामंतांची प्रतिक्रिया…
रत्नागिरी- दसऱ्याच्या आदल्या दिवशी कणकवलीमध्ये हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तणाव झाला होता. विजयादशमीनिमित्त आरएसएसच्या वतीने काढण्यात आलेले पथसंचलन…