संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी मितीश केणी यांची नियुक्ती; राजेंद्र पालवे यांची रत्नागिरीत बदली..

संगमेश्वर : संगमेश्वर पोलीस ठाण्याचा पदभार काही महिन्यांपूर्वीच स्वीकारलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र पालवे यांची अचानक रत्नागिरी…

लायन्स क्लब संगमेश्वरच्या अध्यक्षपदी रविकांत शिंदे यांची तिसऱ्यांदा निवड लागोपाठ दुसऱ्यांदा  निवड,सामाजिक बांधिलकी जपत पदग्रहण सोहळ्यात वस्त्रदान योजनेचे सर्वत्र कौतुक…

संगमेश्वर प्रतिनिधी- जागतिक पातळीवर आपल्या निस्वार्थी समाजसेवेचा ठसा उमटवणाऱ्या लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या ‘लायन्स क्लब संगमेश्वर’ या…

कोकणची लोककला शक्ती-तुऱ्यातील पहाडी आणि बुलंद आवाज हरपला; शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा यांचे निधन…

‘पहिले कॅसेट किंग’ म्हणून शाहीर रामचंद्र घाणेकर यांची होती ओळख *रत्नागिरी-* कोकणातील पारंपरिक शक्ती तुरा (जाखडी)…

कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा नाही, थेट मुलाखत द्या आणि मिळवा नोकरी; आकर्षक वेतन आणि भत्ते..

भारतीय रेल्वेच्या सेवेत थेट सामील होण्याची इच्छा बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कोकण…

‘हे पाप करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे’; NEET पेपरफुटीवर PM मोदींचं मोठं वक्तव्य..

‘हे पाप करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे’; NEET पेपरफुटीवर PM मोदींचं मोठं वक्तव्यएनडीएच्या (NDA) मंगल मिलन…

जिल्हा नियोजन समितीवर ११ सदस्यांची निवड; शासन निर्णय प्रसिद्ध..

​रत्नागिरी, दि. २० – रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर (DPC) नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण…

नीट-यूजी २०२६ परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणाऱ्या रत्नागिरीच्या भावेश चव्हाणचा भाजपा पदाधिकाऱ्यांकडून गौरव..

             *रत्नागिरी / प्रतिनिधी-* रत्नागिरीच्या सुपुत्राने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या अभूतपूर्व यशाचा गौरव करण्यासाठी विश्वनगर येथील शेलार इस्टेट…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’,८००० महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किट व माती परीक्षण मार्गदर्शन…..

रत्नागिरी दि. २० जुलै :- महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे…

दापोली मध्ये डोंगराला दोन किलोमीटरपर्यंत भेगा…

दापोली : तालुक्यातील मळे – सुतारवाडी येथे मुसळधार पावसामुळे डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने भूस्खलनाचा गंभीर…

कोकणातून भविष्यात शास्त्रज्ञ घडतील; विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे : पालकमंत्री उदय सामंत…

*रत्नागिरी दि. २० जुलै :* कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता असून, म्हणूनच राज्यात कोकण विभागाचा निकाल नेहमीच…

You cannot copy content of this page