गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…,गोशाळा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

*सिंधुदुर्गनगरी, दि. ११ :* शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक…

देवरुखमधील राष्ट्रसेविका समितीचा निवासी प्रारंभिक वर्ग उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न….

देवरूख- राष्ट्रसेविका समिती, दक्षिण रत्नागिरीच्या ५ दिवसाच्या निवासी प्रारंभिक वर्गाचा सांगता श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश…

मुंडे महाविद्यालयातील डॉ.रामदास देवरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार संपन्न…

मंडणगड(प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य…

15 जूनपासून पावसाळी वेळापत्रकानुसार रेल्वेगाड्या धावणार…

रत्नागिरी (खेड) : कोकण मार्गावर दरवर्षी 10 जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू होते. यंदा 15 जूनपासून पावसाळी…

कोकणात CNG Gas चा तुटवडा, हायवेवर वाहनांच्या रांगा, महानगर गॅसचे नियोजन शून्य कारभार, प्रवासांचे हाल कारवाई करण्याची मागणी,

रत्नागिरी: सुट्टी हंगामानिमित्त गावच्या दिशेने येत असलेल्या चाकरमान्यांना सीएनजीच्या तुटवड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजी…

४ हजार ६३२ कासवांची पिल्ले गावखडी समुद्रात झेपावली…

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले या कासवाच्या जातीची गावखडी कासव संवर्धन केंद्रामध्ये यावर्षीच्या विणीच्या हंगामात १५३ घरट्यांच्या…

पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिका, सौदी आणि चीनचे मानले आभार:शाहबाज म्हणाले- भारताने आधी हल्ला केला, आम्ही युद्धाला त्याच्या समाप्तीपर्यंत घेऊन जाऊ…

इस्लामाबाद- भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री ११:३० वाजता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा खोटा दावा…

युद्ध थांबले आहे… भारत, पाकिस्तान आणि अमेरिका काय म्हणाले ते जाणून घ्या…

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर झाली आहे. भारताशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तान अनेक दिवसांपासून अमेरिकेच्या संपर्कात होता.…

पाकच्या कुरापती सुरूच..! भारताच्या १५ लष्करी तळांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न, लाहोरमधील एअर डिफेन्स यंत्रणा ध्वस्त…

पाकिस्तानने काल रात्री भारताच्या १५ लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने…

मोठ्या पडद्यावर आंबेडकर, सरदार पटेल जिवंत करणारे प्रसिद्ध मेकअप मॅन विक्रम गायकवाड यांचं निधन…

विक्रम गायकवाड यांनी वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गायकवाड यांच्या निधनानंतर कुटुंबावर…

You cannot copy content of this page