दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान ठरणार “सक्षम ॲप”..

आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे…

महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमितभाई शहांची ३ मे रोजी रत्नागिरीत विराट सभा..

▪️रत्नागिरी : रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघाचे भाजप-शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपाई या महायुतीचे उमेदवार केंद्रीय…

अजितदादा आमच्यासोबत आहेत, म्हणून शरद पवारांसमोर…; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?…

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं नाव घेत शरद पवारांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस नेमकं…

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाला मागील आर्थिक वर्षात विक्रमी उत्पन्न; प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ…

विक्रमी उत्पन्न देणा-या संगमेश्वर स्थानकात ९ ट्रेनच्या थांबा संदर्भात भावी खासदार आमच्या मागण्या पुर्ण करणार का?…

४६ रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची राजापूर शहरामध्ये जोरदार प्रचार रॅली, आमदार डॉ.राजन साळवीचे संपुर्ण कुटुंब सहभागी..

रत्नागिरी प्रतिनिधी:- आज ४६ रत्नागिरी -सिधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक भाऊराव राऊत यांच्या प्रचारार्थ…

गृह मतदानाबाबत एआरओ, तहसिलदार यांनी भेट द्यावी -निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह…

रत्नागिरी, दि. 1 (जिमाका) : गृह मतदान करताना गोपननीयता राखली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी सहाय्यक निवडणूक…

गृह मतदानाच्या सोयीबद्दल पद्मा आठल्ये यांनी दिले धन्यवाद…

निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची गृह मतदानावेळी भेट रत्नागिरी, दि. 2 (जिमाका) : इच्छा…

आरक्षणाचा गोंधळ दूर, कोकणातील प्रवाशांसाठी चांगली बातमी, वंदे भारत आणि तेजस आरक्षण अखेर खुले…

कोकण रेल्वे पावसाळ्यात दरडीचा धोका लक्षात घेऊन 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक लागू करते.…

65 वर्षांच्या सत्तेमध्ये 80 वेळा बदलली घटना, तेव्हा तुमचं बाबासाहेबांवरचं प्रेम कुठं गेलं होतं; नारायण राणेंचा राहुल गांधींना सवाल…

काँग्रेसनं 65 वर्षांच्या सत्तेमध्ये 80 वेळा घटना बदलली, त्यावेळेला तुमचं बाबासाहेबांवरचं प्रेम कुठं गेलं होतं, असा…

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण…

महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या-पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. 1 (जिमाका)…

You cannot copy content of this page