मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम….बँकांनी कर्ज प्रकरणांची उद्दिष्टे पूर्ण करावीत…प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवावी – पालकमंत्री उदय सामंत…

*रत्नागिरी, दि. 14 (जिमाका) : प्रत्येक बँकांच्या शाखा व्यवस्थापकांनी आपल्या नोकरी, व्यवसायासाठीचा भूतकाळातील संघर्ष लक्षात ठेवून,…

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन ; मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण* *रत्नागिरी जिल्ह्यची विविध क्षेत्रात भरीव प्रगतीकडे वाटचाल -पालकमंत्री उदय सामंत

*रत्नागिरी : मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत, अन्नपूर्ण योजना, तीर्थदर्शन, मुलींना उच्च शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफीचा…

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोल माफी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश…

मुंबई- गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूश खबर दिली आहे. गणपतीसाठी मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात…

भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यास सक्षम; लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एल्गार…

देशभरात आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण; तब्बल 98 मिनिटं केलं संबोधन, ‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबत केलं भाष्य…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 78व्या…

आरवली – तळेकांटे कॉन्ट्रॅक्टर जे एम म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनी यांच्यावर कारवाई नाहीच दिलेल्या पत्राला योग्य कारवाई नसल्याने गणेश पवार 15 ऑगस्ट च्या उपोषणावर ठाम…

*रत्नागिरी/ प्रतिनिधी-* मुंबई गोवा हायवे अरवली ते तळेकांटे दरम्यान काम सब कॉन्ट्रॅक्टर जे एम. म्हात्रे. कन्ट्रक्शन…

सोमय्या पिता-पुत्राने ‘विक्रांत’च्या नावावर गोळा केलेल्या पैशांचे काय झाले ?..न्यायालयाचा EOW ला सवाल…

*मुंबई:- हिंदुस्थानी नौदलाची भंगारात काढलेली युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधीचा निधी गोळा करून त्या पैशांचा…

हे तर स्थानिक आमदाराचे अपयश.. अनेक वर्ष प्रलंबित विषयांची तब्ब्ल 713 निवेदने..286 प्रश्नांवर तात्काळ निर्णय…

जनता दरबाराला कुडाळ मालवण मधील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद…. पालकमंत्री सन्मा. चव्हाण साहेबांचे मनःपूर्वक आभार.. कुडाळ मंडल…

मनोज जरांगे टार्गेट का करतात? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन….

‘मनोज जरांगे तुम्हालाच का टार्गेट करतात?’ देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर म्हणाले; “त्यांना..”मनोज जरांगेंनी पुण्यातल्या रॅलीतही देवेंद्र…

महाराष्ट्रातील अहिल्याभवन संपूर्ण देशात आदर्श ठरेल – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा…

*मुंबई, १२ ऑगस्ट:* कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे…

You cannot copy content of this page