खेड : सततच्या मुसळधार पावसामुळे खेड शहरातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीच्या पाण्याची पातळी…
Category: महाराष्ट्र
जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली…
*रत्नागिरी:-* जिल्हाभरात पावसाची संततधार कायम आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाच्या सरींवर सरी कोसळत होत्या. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा…
कोकणसह मुंबई, ठाण्याला ‘रेड अलर्ट’:4 ते 6 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा इशारा; पालघर आणि कल्याण-डोंबिवलीत शाळांना सुट्टी…
*मुंबई-* राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनने दमदार बॅटिंग सुरू ठेवली असून मुंबईसह उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून…
कल्याण, डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना शनिवारी जोरदार पावसामुळे सुट्टी…
कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी भारत बोरनारे यांनी या सुट्टीसंदर्भात शुक्रवारी संध्याकाळी एक पत्रक प्रसिध्द…
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मोठा निर्णय परशुराम घाटात तरंगत्या पुलासाठी हालचाली सुरु; एजन्सीची नेमणूक…
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील गॅबियन वॉलचा भराव खचल्यानंतर याठिकाणी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा, खंडाळा…
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने शेतकऱ्यांना आधार देण्याची व्यवस्था निर्माण केली- सुभाषराव चव्हाण…
कृषी दिनानिमित्त कृषी मेळावा उत्साहात,वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी मेळाव्यात शासनाच्या कृषी विभागातर्फे नोंदणीकृत शेतकऱ्यांना काजू रोपांचे…
मूकबधिर विद्यार्थी होत आहेत आत्मनिर्भर- डॉ. अक्षय फाटककै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचा ४५ वर्धापनदिन उत्साहात…
रत्नागिरी : मूकबधिर विद्यार्थी आत्मनिर्भर होत आहेत. या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून मी थक्क झालो आहे. संस्था…
सहदेव बेटकर यांची भाजपच्या रत्नागिरी दक्षिण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड,भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत नियुक्ती पत्र प्रदान..
*मुंबई दि. १ :* भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती आणि भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष…
विकसित भारत जी राम जी योजना अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी हातात हात घालून ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवावी – मुख्य कार्यकारी अधिकारी वैद्यही रानडे..
रत्नागिरी, दि. २ : विकसित भारत जी राम जी ही योजना ग्रामीण भागात अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी, एनजीओ…
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे वृक्षारोपणाने ‘कृषि दिन’ साजरा…
*रत्नागिरी :* आपल्या देशामध्ये हरितक्रांती सन १९६० च्या दशकामध्ये झाली. देशाची ५२% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.…