नवी मुंबईत डेब्रिजचा भन्नाट घोटाळा, घोटाळेबाजांच्या करामती पाहून हादरून जाल…

नवी मुंबई : घोटाळेबाज कशातून पैसा कमावतील याचा नेम नाही. कोणी जमिनीचा घोटाळा करतो, कोणी रस्त्यांचा…

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण ही काळाची गरज.., अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची पत्रकार परिषदेत माहिती…

मुंबई/ सिंधुदुर्ग /प्रतिनिधी- कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ची स्थापना १९९० मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री, कै.जॉर्ज…

पुण्यात हेलिकाँप्टर कोसळले; दोन पायलट व एका इंजिनिअरचा मृत्यू; याच हेलिकाँप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास..

*पुणे-* हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे…

मराठमोळ्या नावाचा बिहारी बाबू वैभव सूर्यवंशी आहे कोण? अंडर १९ मध्ये त्यानं काय पराक्रम केला?…

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या १९ वर्षांखालील (अनौपचारिक) कसोटी सामन्यात…

कधी काळी फक्त ५३ पैसे भाव असलेल्या या शेअरनं अवघ्या १० हजार रुपयांचे ३ कोटी केले! कसा झाला हा चमत्कार?..

शिस्त आणि संयम हा शेअर बाजारातील यशाचा मूलमंत्र आहे असं अनेक दिग्गज सांगतात. त्यांचे हे अनुभवाचे…

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी! आता ऑक्टोबर हीट देणार त्रास…

राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला असून पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची…

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन…, स्वच्छतेमध्ये सातत्य असायला हवे, त्याची शिस्त हवी – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

खेडमधील समुदाय संसाधन व्यक्तींना स्मार्ट मोबाईल वितरण… महिलांचा सन्मान, आदर हेच आमचे प्राधान्य – पालकमंत्री उदय सामंत..

*रत्नागिरी : महिलांचा सन्मान, महिलांचा आदर हेच आमचे प्राधान्य आहे. त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांची उन्नती करण्यासाठी…

खेड उपविभागीय कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन….

रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुदळ मारुन आणि कोनशिला अनावरण करुन, खेड उपविभागीय कार्यालयाचे…

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचा आता खाकी रंगाचा गणवेश…भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रयत्नांना आले यश…

रत्नागिरी : रत्नागिरी, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली अशा 15 जिल्ह्यांमध्ये विविध संपूर्ण सरकारी आस्थापना, नगर परिषद,…

You cannot copy content of this page