रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला? कोण होणार नवे पालकमंत्री?…

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा काळ ठरण्याची शक्यता आहे. पाहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी तर…

धनंजय मुंडे राजीनामा द्या, आता सर्वोच्च आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह बड्या नेत्यांची चर्चा…

*मुंबई-* बीडमधील मस्सोजगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण चांगलचं तापलं असून या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

गव्हर्नन्स नाऊ कडून दिल्लीत कोकण रेल्वेचा दोन पुरस्कारांनी सन्मान….

रत्नागिरी- गव्हर्नन्स नाऊ यांच्या कडून देण्यात येणाऱ्या मानाच्या दोन सन्मानांनी कोकण रेल्वेला गौरवण्यात आले आहे. लीडरशिप…

जोरदार राजकीय टीकेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं म्हणाले काय?….

पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकारण…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेला जोर! ८१ टन कचरा झाला गोळा….

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवून ८१ टन कचरा संकलित केला. या…

१४ वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू नवी मुंबईतील विद्यार्थ्यांची खालापूर इमॅजिका पार्क येथे आली होती सहल…

     खोपोली | खालापूर तालुक्यातील इमॅजिका पार्क येथे सहलीसाठी आलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने…

खालापूरात डान्सबारवर पोलिसांचे छापे , ३२ बारबालांसह ४० जणांवर गुन्हे दाखल….

खोपोली | ऑर्केस्टाच्या नावाखाली अश्लिल हावभाव करुन वीभत्स नृत्य करणार्‍या खालापूर तालुक्यातील तीन डान्सबारवर रायगड स्थानिक…

शास्त्रज्ञांच्या अंगी असलेली शोधक गुणग्राहकता                जोपासून विज्ञानातील प्रगती समजून घ्या,राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमात मार्गदर्शन!…

संगमेश्वर- संगमेश्वरातील शाळा आरवली नं.१ व. तुरळ  हरेकरवाडी  येथे  फिरती विज्ञान प्रयोग शाळेच्या वतीने  करण्यात आले…

मुंडे महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा…

मंडणगड /प्रतिनिधी- येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या…

‘सागरा प्राण तळमळला’ रत्नागिरीकरांचा भरभरुन प्रतिसाद , स्वातंत्र्यवीरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत..

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने…

You cannot copy content of this page