महाराष्ट्र मध्ये यावर्षी या तारखेला  धो धो पाऊस, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, थेट जुलै महिन्यातच….

राज्यात 20 जून उजाडला आहे. मॉन्सूनच्या पावसाचा पत्ता नाही. त्यामध्येच अरबी समुद्रात मॉन्सूनची स्थिती जैसे थे…

आदित्य ठाकरे हे ‘UBT’चे अभिषेक बॅनर्जी!:मंत्री नितेश राणेंची सडकून टीका, म्हणाले- काँग्रेस विलीनीकरणाच्या डावामुळेच त्यांचे खासदार फुटले….

सिंधुदुर्ग- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी अचानक दिल्लीतील बैठकीला दांडी मारत स्वतंत्र गट स्थापन…

खेरशेत येथे अज्ञात कंटेनरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू…

*चिपळूण:-* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेरशेत येथे मंगळवारी मध्यरात्री एका भीषण रस्ते अपघातात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी…

राजापुरातील ऐतिहासिक वखार परिसरातील प्राचीन विहीरीचे अनाकलनीय गूढ…

राजापूर:- येथील ऐतिहासिक इंग्रज वखार परिसरातील प्राचीन विहीर सध्या इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या चर्चेचा विषय ठरली…

“मोठे मोठे गार केले..” ना. उदय सामंतांच्या सूचक स्टेटसने राजकारणात खळबळ…

रत्नागिरी:- राजकीय भूकंप आणि अनपेक्षित घडामोडींसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा वादळ येण्याची चिन्हं…

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘जागतिक नेत्रदान दिन’ उत्साहात साजरा….

चिपळूण (मांडकी-पालवण), दिनांक १० जून २०२६:कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी…

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी!:’लालबागच्या राजा’चे पाऊलपूजन संपन्न; आजपासून मूर्ती साकारण्याच्या कामाला सुरुवात…

मुंबई- राज्यात अद्याप वरुणराजाचे दमदार आगमन झाले नसले आणि सर्वसामान्य नागरिक पावसाची वाट पाहत असले, तरी…

मान्सून महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये पोहोचला: केरळम-तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस, चेन्नईत पारा 40°C; एमपी-राजस्थानमध्ये 50 किमी प्रतितास वेगाने वादळ….

भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा- रविवार रोजी मान्सून त्रिपुरा, नागालँड, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या आणखी चार राज्यांमध्ये पोहोचला. महाराष्ट्रात…

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता… अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच अख्खा महाराष्ट्र व्यापणार…

‘मृगा’च्या आधीच मान्सून कोकणात; वादळी वाऱ्यांसह पावसाची सुरुवात… मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह…

स्वगणना १०० टक्के पूर्ण!..‘दळवटणे’ रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव…

चिपळूण : भारत सरकारच्या जनगणना २०२७ या देशव्यापी मोहिमेअंतर्गत चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावाने उल्लेखनीय कामगिरी करत…

You cannot copy content of this page