मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लाॅक , कोकणातील गाड्या रखडणार!…

मुंबई : मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लाॅक घेतला असून त्यामुळे कोकणातील रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर…

हर्षाली भगत आणि वल्लरी बेंद्रे यांचे जिल्ह्यात होतंय कौतुक भाजपा जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर यांनी घेतली भेट….

 *नेरळ: सुमित क्षिरसागर –* हर्षाली भगत आणि वल्लरी बेंद्रे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात चमकगिरी कामगीरी करीत आपल्या…

हातीव येथे बिबट्या मृतावस्थेत आढळला; संगमेश्वर तालुक्यात उडाली खळबळ….

देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथे बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज रविवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास…

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नाक घासून राहुल सोलापूरकरांनी माफी मागावी’; मंत्री शंभूराज देसाई यांची भूमिका… 

पुणे l 08 फेब्रुवारी-‘छत्रपती शिवाजी महाराज हे लाच देऊन आग्र्याहून सुटले, त्यांनी औरंगजेबाच्या वजीराला, त्यांच्या पत्नीला…

कळसवली ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम – रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले जल अंदाजपत्रक सादर!…

प्रतिनिधी – विनोद चव्हाण – देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होत असताना राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने ग्रामसभेत…

विद्यार्थिनीची नासा साठी निवड, शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा!गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान!…

*संगमेश्वर-* शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या नासाच्या परीक्षेत जि.प.आदर्श शाळा कोंड असुर्डे  या शाळेतील  विद्यार्थीनी शुभ्रा…

भांडवल बाजारात डोळसपणे गुंतवणूक फायद्याची –  प्रा. डॉ.  विजय ककडे;मुंडे  महाविद्यालयात शेअर्स बाजार दोन दिवसीय शिबीर संपन्न…

मंडणगड/प्रतिनिधी : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात…

बाल विकासाच्या टप्प्यानुसार बालकाचे पालन पोषण म्हणजेच नव चेतना कार्यक्रम -अंकिता लोखंडे!; ० ते ३ वयाच्या मुलांचा व माता पालकांचा मेळावा कोंड असुर्डे येथे संपन्न!…

श्रीकृष्ण खातू/ संगमेश्वर प्रतिनिधी- तीव्र कुपोषण, मध्यम कुपोषण,होऊ न देता  मातेचे दूध, योग्य आहार,बालकाचे आवश्यक असणारे…

१९ राज्यांमध्ये NDA सरकार, मध्य भारत कमळाने व्यापला; मिशन २०४७ चं स्वप्न पूर्ण होणार?..

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला असून भाजप 27 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा सत्तेवर परतला…

भाजपने भेदला केजरीवालांचा गड; ‘या’ प्रमुख कारणांमुळे ‘AAP’ चा दारुण पराभव…

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत यश प्राप्त केले आहे.  कॉँग्रेसला तर खाते देखील उघडता आलेले नाही.…

You cannot copy content of this page