संगमेश्वर देवरुख मार्गावरील बुरंबी येथे नविन पुलाचे बांधकाम सुरू असतानाच पूल खचला. सध्या एकेरी वाहतूक…

Spread the love

संगमेश्वर कोल्हापूर राज्य मार्गावरील बुरंबी येथील पुलाचा भराव खचला असून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे .नवीन पुलाचे काम सुरू असतानाच भराव खचला आहे. खचलेल्या भरावामुळे एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे.

संगमेश्वर कोल्हापूर राज्य मार्गावरील
वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे .

पावसाळा तोंडावर असतानाच अशा प्रकारे नवीन पुलाचाच भराव खचल्याने कामाच्या दर्जाबाबत आणि या पुढील मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर रस्त्याचे काय होणार याची चिंता जनतेला सतावत आहे.
या प्रकरणी बिले मंजूर करणाऱ्या संबंधित शासकीय अधिकारी यांच्या वर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page