मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार,सिंधुदुर्गात ४६ कोटींचे ‘सबमरीन टुरिझम’ प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार,खासदार नारायण राणे यांचा पाठपुरावा, लोकसभा अधिवेशनात कोकणच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष…

▪️मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार… ▪️सिंधुदुर्गात ४६ कोटींचे ‘सबमरीन टुरिझम’ प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार……

रत्नागिरीत ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेचा शुभारंभ; जिल्ह्यात ४ लाख कलमांचे मोफत वाटप होणार…

*रत्नागिरी:* शासन नेहमीच लोककल्याणकारी योजना राबवून जनतेसाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करत असते, या योजनांचा फायदा आपले…

रत्नागिरीत आणीबाणीच्या सत्याग्रहींचा खासदार नारायण राणेंच्या हस्ते सन्मान…

*रत्नागिरी :* आणीबाणी विरोधातील लढा हा केवळ एक राजकीय निषेध नव्हता, तर तो देशाच्या लोकशाही रक्षणासाठी…

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम,१०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार….

चिपळूण- मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ व पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला…

महायुतीत राजकीय भूकंप; भाजपच्या 57 प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…‘नैसर्गिक युतीत’ अन्याय झाल्याची भावना; तिकीट नाकारल्याने कार्यकर्त्यांचा एल्गार…

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, सत्ताधारी महायुतीमध्ये मोठा…

शिंदेसेनेसोबत युती होताच भाजपात नाराजीचा स्फोट; ४३ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे…

ओरोस  :- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच खासदार नारायण राणे यांनी भाजपा…

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्मुला जाहीर,जिल्हा परिषदेच्या ३१ जागा भाजप तर शिवसेना १९ जागा लढणार….

कणकवली प्रतिनिधी:- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणार असून या निवडणुका…

महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे : मंत्री नितेश राणे,गणेशगुळे येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरण…

*रत्नागिरी* :  महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला…

कणकवलीत जर शिंदे शिवसेना आणि उबाठा सेना एकत्र येत असतील तर शिंदे शिवसेशी असलेले  संबंध तोडू. सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती व्हावी, याच मताचा मी आहे -खासदार नारायण राणे.

“मी असेपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नाही” होऊ देणार नाही…. *कणकवली/प्रतिनिधी:-* सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती…

दरडोई उत्पन्न वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा -खासदार नारायण राणे

*सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-*  सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून, पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न…

You cannot copy content of this page