पहाटे धुकं, दुपारी उकाडा, रात्री थंडी; तापमानातील चढ- उताराचा हवामानावर विपरित परिणाम; आजारपणात वाढ…

मुंबई- महाराष्ट्रात डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यामध्ये हवामानात झालेल्या सातत्यपूर्ण बदलांमुळं थंडीचा कडाका कमी झाला असून, सध्याच्या घडीला…

मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक,भाजपच्या वाटेवर असल्याची अफवाच : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केली भूमिका…

रत्नागिरी : कोकणातील राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपत प्रवेश करणार…

मॅक्सी कॅबसारखी वाहने अधिकृत झाल्यास रस्ते सुरक्षेसाठी धोक्याचे, एसटी महामंडळाची सेवा कोलमडण्याची भिती!

मुंबई : परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी १०० दिवसाचा आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट…

मालतीबाई व बाबुराव जोशी यांनी पेटवली स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत – केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक…गोदुताई जांभेकर विद्यालयाचा शतक महोत्सव…

रत्नागिरी : मालतीबाई व बाबुराव जोशी यांचे प्रयत्न आज निश्चितपणे फळाला आले आहेत. आज ही संस्था…

कोकणात जलमार्गांचे जाळे विस्तारणार – नितेश राणे…        

मुंबई: कोकणात एके काळी जलमार्ग हे प्रवासाचे मुख्य साधन होते. कालानुरुप त्याची जागा रस्ते, रेल्वे आणि…

नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

▪️माओवाद्यांनी संविधानाचा मार्ग स्विाकारावा ▪️ताराक्कासह ११ जहाल नक्षलवादी शरण.. ▪️स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात प्रथमच अहेरी-गर्देवाडा बससेवा सुरु…

जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन होणार : फडणवीस…

मुंबई :- जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वसामान्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जात पडताळणी प्रक्रिया…

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड पोलिसांना शरण; स्वतः व्हिडीओ प्रसिद्ध करत म्हणाले, “राजकीय द्वेषापोटी..”…

पुणे / प्रतिनिधी- बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे…

आ. निलेश राणे यांची धडाकेबाज ‘जरब’: कर्नाटक मलपी येथील नौका पकडली….कर्नाटकी घुसखोर मलपी बोटधारकांचे धाबे दणाणले: महिन्याभरातील सलग चौथी कारवाई….

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी- महाराष्ट्राच्या   सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करणाऱ्या मलपी बोटींच्या विरोधात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक…

रत्नागिरी जिल्ह्यात श्रमदानातून यंदा दोन हजार बंधारे बांधून पूर्ण…

रत्नागिरी :- ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे उभारले जातात.…

You cannot copy content of this page